दिल्लीत जंतर मंतर येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत आधीपासूनच अनेक भाकिते करण्यात आली होती. काही आंदोलनाच्या बाजूने होती तर...
Read moreकाँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी नुकतेच दिल्लीतील कष्टकरी रिक्षाचालकांना भेटले. त्यांनी त्यांच्यासोबत जेवण घेतले. त्यांचा शर्ट घातला. त्यांच्या समस्या जाणून...
Read moreदेशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारणार्या बेरोजगार तरुणांना 'कॉक्रोच' अर्थात झुरळ म्हणून संबोधलं आणि एकच खळबळ उडाली. अर्थात सोशल...
Read moreप.बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांच्या निवडणुका होईस्तोवर देश जणू काही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या 'सुजलाम् सुफलाम् मलयज...
Read moreनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये धक्कादायक आणि अपेक्षित निकाल होता पश्चिम बंगालचा. तिथली निवडणूक चोरण्यासाठी खुद्द पोलिस प्रमुखाच्याच नेतृत्त्वाखाली अशी काही...
Read moreसगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता प्रत्येक...
Read moreदेशाच्या राजकारणात, समाजकारणात, परराष्ट्र नीतीमध्ये एकाहून एक हास्यस्फोटक विनोद घडत असलेल्या काळात, त्या सगळ्यांच्या वरचढ आणि गडबडा लोळायला लावणारा विनोद...
Read moreशनिवार दि. १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदर्शनवर अर्धा तास धाय मोकलून किंचाळत होते... विषय...
Read moreतारुण्यात भिक्षा मागून पोट भरण्याचा दावा करणारे नरेंद्र मोदी एका मोठ्या नाट्यमय आणि कारस्थानस्वरूप आंदोलनाच्या इव्हेंटनंतर १२ वर्षांपूर्वी पंतप्रधान झाले....
Read moreकेरळमध्ये १४० जागांवर आणि आसाममध्ये १२६ जागांवर ९ एप्रिलला मतदान होत आहे. दोन्ही राज्यांचा निकाल ४ मे रोजी लागेल. दोन्ही...
Read more