पोहे हा म्हटलं तर साधा पदार्थ. घरोघरी बनणारा. पण, त्याचे मराठी पद्धतीचे ‘कांदेपोहे’ बनतात तेव्हा ते महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत अढळ स्थान...
Read moreपावसाने महाराष्ट्राला निर्दयपणे झोडपून काढले याची कारणे काय असावीत याचा शोध घेण्यासाठी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या छत्री न घेता...
Read moreभारतीय लोकशाहीचा पाया केवळ निवडणुकांवर उभा नाही; तो उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि कायद्यापुढील समानता या तत्त्वांवरही उभा आहे. भारतीय संविधानाने संसद,...
Read moreनिवृत्त न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे (MSHRC) कार्यकारी अधिकारी अनंत बदर, यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षण उप-वर्गीकरणाबाबत (SC Sub-classification)महाराष्ट्र शासनाला अहवाल...
Read moreदिवाळीची धामधूम संपली तसा लग्नाचा सीझन सुरू झाला. पहिल्या मुहूर्तावरच काही गुढघ्याला बाशिंग बांधलेले नवरदेव बोहोल्यावर चढू लागले. ज्या मंडळींनी...
Read moreआपले वैयक्तिक अनुभव अनेकदा खूप बोलके असतात; एक प्रकारे हे अनुभव 'इम्प्रेशनिस्टिक रिसर्च'मध्येच मोडतात. पूर्वी जळगावात मे महिन्याच्या भर दुपारीही...
Read more‘नीट’ पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सहन कराव्या लागलेल्या गैरसोयी यांच्या बातम्यांची शाई वाळत नाही तोच...
Read moreदेशात ‘नीट’ पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’च्या वतीने २८ जून २०२६ रोजी आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीचर्स...
Read moreनुकतीच एक बातमी वाचण्यात आली. त्याचे शीर्षक होते ''परदेशातील भारतीय प्रतिभावंतांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारचा विशेष उपक्रम'' यानुसार परदेशात स्थायिक...
Read more