मुद्देसूद

भाजपाचा एकमेव अजेंडा तोडा फोडा आणि राज्य करा!!

भारतीय राजकारणात एक नवी परंपरा रुजत आहे, निवडणुका जिंकण्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे सत्ता टिकवणे आणि विरोधकांना कमकुवत करणे. या परंपरेचे सर्वात...

Read more

समस्येतून संधी, ढिगार्‍यातून क्रांती

मुंबईत दररोज आठ हजार मेट्रिक टन बांधकाम-पाडकामाचा कचरा निर्माण होतो. हा कचरा खाड्या, पाणथळ जागा, नाले, वनक्षेत्र यांमध्ये बेकायदा टाकला...

Read more

मुंबईची तहान भागणार का? गारगाई धरण की नि:क्षारीकरण?

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांमध्ये सध्या मिळून सरासरी ३७.७०...

Read more

लोकशाहीचा विस्तार की राजकीय खेळी?

केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लोकसभेच्या जागा सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. देशभरातील विधानसभा जागा ४ हजार...

Read more

अजितदादांचे निधन आणि अनुत्तरित प्रश्न!

बारामतीच्या मातीत, जिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, त्या मातीतच त्यांचा अंत झाला. २८ जानेवारी...

Read more

शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष शेतकरी अनास्थेचे भक्ष्य

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल २०२६मध्ये राज्याच्या आर्थिक प्रगतीचे चित्र दाखवले आहे. परंतु त्याच वेळी हा अहवाल शेती क्षेत्रातील संकटाचेही संकेत...

Read more

एसआयआर : लोकशाहीच्या शोकांतिकेचा पाया!

भारतीय लोकशाहीची ताकद तिच्या मतपेटीत आहे आणि मतपेटीची ताकद मतदार यादीत. त्यामुळे मतदार यादीतील कोणतीही मोठी हालचाल ही केवळ प्रशासकीय...

Read more
Page 1 of 2 1 2