मुद्देसूद

अजितदादांचे निधन आणि अनुत्तरित प्रश्न!

बारामतीच्या मातीत, जिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, त्या मातीतच त्यांचा अंत झाला. २८ जानेवारी...

Read more

शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष शेतकरी अनास्थेचे भक्ष्य

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल २०२६मध्ये राज्याच्या आर्थिक प्रगतीचे चित्र दाखवले आहे. परंतु त्याच वेळी हा अहवाल शेती क्षेत्रातील संकटाचेही संकेत...

Read more

एसआयआर : लोकशाहीच्या शोकांतिकेचा पाया!

भारतीय लोकशाहीची ताकद तिच्या मतपेटीत आहे आणि मतपेटीची ताकद मतदार यादीत. त्यामुळे मतदार यादीतील कोणतीही मोठी हालचाल ही केवळ प्रशासकीय...

Read more

उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व भाजपच्या तकलादू हिंदुत्वापेक्षा उजवे…!!

परभणी महानगरपालिकेत शिवसेनेने मुस्लिम महापौर दिला ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही. ती महाराष्ट्रातील आणि व्यापक भारतीय राजकारणातील बदलत्या...

Read more

ग्यानमूर्ती मोहन भागवतांचा भाषावाद!

भारतीय राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताज्या...

Read more

अब अच्छे दिन नही आनेवाले…!

भारताच्या आर्थिक इतिहासात २०१४पासून सुरू झालेल्या दशकाला ‘मोदी युग’ म्हणून ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ची...

Read more

पद्म पुरस्कारांतही राजकारण?

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये ते दिले जातात. हे पुरस्कार...

Read more

हिंदुस्थान की अदानीस्थान?

लोकशाहीचा आत्मा हा निवडणुकांपुरता मर्यादित नसतो. तो रोजच्या निर्णयांत, धोरणांत, सत्तेच्या वागण्यात आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात दिसून येतो. भारताने स्वातंत्र्यानंतर...

Read more