मुद्देसूद

कोरडे पाषाण!

‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.’ संत एकनाथ महाराजांचे हे वचन केवळ व्यक्तिगत नैतिकतेबाबत नव्हते. ते सत्तेच्या ढोंगीपणाबद्दल होते. जो...

Read more

भाजपाचा एकमेव अजेंडा तोडा फोडा आणि राज्य करा!!

भारतीय राजकारणात एक नवी परंपरा रुजत आहे, निवडणुका जिंकण्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे सत्ता टिकवणे आणि विरोधकांना कमकुवत करणे. या परंपरेचे सर्वात...

Read more

समस्येतून संधी, ढिगार्‍यातून क्रांती

मुंबईत दररोज आठ हजार मेट्रिक टन बांधकाम-पाडकामाचा कचरा निर्माण होतो. हा कचरा खाड्या, पाणथळ जागा, नाले, वनक्षेत्र यांमध्ये बेकायदा टाकला...

Read more

मुंबईची तहान भागणार का? गारगाई धरण की नि:क्षारीकरण?

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांमध्ये सध्या मिळून सरासरी ३७.७०...

Read more

लोकशाहीचा विस्तार की राजकीय खेळी?

केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लोकसभेच्या जागा सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. देशभरातील विधानसभा जागा ४ हजार...

Read more

अजितदादांचे निधन आणि अनुत्तरित प्रश्न!

बारामतीच्या मातीत, जिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, त्या मातीतच त्यांचा अंत झाला. २८ जानेवारी...

Read more
Page 2 of 3 1 2 3