निसर्गायण

काँक्रीटच्या रस्त्यांना मातीचा श्वास द्या…

पावसाच्या प्रत्येक थेंबात जीवन दडलेले असते. तो थेंब मातीच्या कुशीत अलगद विसावतो, तेव्हा विहिरींना नवे प्राण मिळतात, झर्‍यांना नवी धार...

Read more

कुहू… पियू… पेरते व्हा…कोकिळकुलाची किमया!

निसर्ग हा कधीच शब्दांत बोलत नाही; तो रंगांत, सुगंधांत आणि स्वरांत संवाद साधतो. पावसाच्या पहिल्या सरींनी धरतीने हिरवा शालू नेसला...

Read more

आज पूर… उद्या टँकर… कधी बदलणार महाराष्ट्र?

जूनच्या शेवटच्या आठवड्यात अवघ्या दोन दिवसांच्या धुंवाधार पावसाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा निसर्गाची अफाट ताकद आणि आपल्या जलनियोजनातील उणीवा दाखवून दिल्या....

Read more

ठाण्यात ४ माणसांमागे फक्त १ झाड!

दरवर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध कंपन्यांकडून...

Read more

ग्रेट निकोबारवर विकासाचा हल्ला!

पहाटेच्या धूसर प्रकाशात हिंदी महासागराच्या अथांग निळाईवर सूर्याची पहिली किरणे अलगद उतरतात आणि ग्रेट निकोबारच्या घनदाट जंगलांतून पक्ष्यांच्या स्वरांची एक...

Read more

ठाण्यातल्या नद्या गुदमरताहेत…

महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली सर्वाधिक बदल झालेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्याचा अग्रक्रम लागतो. उंच इमारती, विस्तारणारे रस्ते, नवीन गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक वाढ...

Read more

घुसखोरी माणसांची,बदनामी वन्यजीवांची!

पहाटेच्या शांत वातावरणात अचानक एखाद्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये बिबट्या दिसल्याची बातमी येते... कधी एखादा अजगर इमारतीच्या गटारात सापडतो... तर कधी कोल्हा,...

Read more

वाशिष्ठी पुनरुज्जीवनाची जलक्रांती!

कोकणच्या हिरव्यागार कुशीतून शांतपणे वाहणारी वाशिष्ठी नदी...चिपळूणच्या जीवनाचा श्वास मानली जाणारी ही नदी... पण जुलै २०२१मध्ये याच नदीने रौद्ररूप धारण...

Read more
Page 1 of 3 1 2 3