निसर्गायण

झाडं मारून प्रगती? शेवटी ठरणार आत्मघाती!

आज भारतातील शहरे झपाट्याने बदलत आहेत. उंचच उंच इमारती, रुंद रस्ते, झगमगती गृहनिर्माण संकुले आणि व्यावसायिक प्रकल्प यांना ‘विकास’ म्हणून...

Read more

धुक्यात नव्हे, धुरक्यात हरवलेले शहर!

ठाणे शहर सध्या रोजच दाट धुक्याच्या पांघरुणात जणू हरवून जात आहे. खाडीसमोरील डोंगररांगा, इमारतींच्या रांगा, रस्त्यांवरील वाहतूक आणि सूर्यप्रकाश सगळंच...

Read more

जंगल आम्ही मारलं… आणि फाशी बिबट्याला !

माणूस जेव्हा स्वतःला पृथ्वीचा मालक समजू लागला, तेव्हाच निसर्ग आणि मानव यांच्यात संघर्षाची बीजे रोवली गेली. जंगले तोडली गेली, नद्या...

Read more

काय डेंजर उकाडा वाढलाय…

शहरांमध्ये सतत हीट जाणवते. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, उद्योगाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी केमिकल यामुळे विविध प्रकारचे वायू हवेत तयार होतात....

Read more

कोकणचा किनारा धोक्यात

गेल्या काही वर्षांपासून हवामानबदलाचे परिणाम वेगवगळ्या प्रकारे होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पावसाळा संपला तरी हिवाळ्यात देखील अधूनमधून पाऊस पाडण्याचे...

Read more

फुलते फळते आहे आमची देवराई!

आम्हाला मिळालेली जागा आयताकृती आहे. एका बाजूस सुंदर, बारमाही वाहणारी काळू नदी, एका बाजूस खडवलीकडे जाणारा रस्ता, दोन बाजूस रुंदी...

Read more

वृक्षारोपणासाठी आदर्श संकल्पना : स्मृतिवन

देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प पाहण्यासाठी १९९२मध्ये केंद्र सरकारचे एक पथक इथे येऊन हा उपक्रम पाहून गेले होते, त्यानंतर...

Read more

निसर्गमित्र बंधारा : पाणी आणि माशांना वरदान

निसर्गमित्र बंधारा हा नावाप्रमाणेच संपूर्ण फोल्डिंगचा असणारा लोखंडी सामुग्रीने बनविलेला असतो. पावसाळा सुरू झाला की हा बंधारा काढून ठेवायचा आणि...

Read more

स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासावर संक्रांत!

१५ वर्षांपूर्वी थंडीच्या मोसमात जगाच्या विविध भागातून येणार्‍या स्थलांतरित विदेशी पक्ष्यांची संख्या २४ ते ४० हजाराच्या आसपास असायची, आता ते...

Read more
Page 2 of 3 1 2 3