विशेष लेख

रांग

गर्दी म्हंटलं की अर्ध्याला कापरं सुटतं. मग ती नळावरची असो की रेशन दुकानापुढली असो की मुंबईच्या लोकलची असो! ती टाळण्याचाच...

Read more

‘ती’ नुसती लाभार्थी की निर्णयकर्ती!

भारत स्वतंत्र होऊन ७७ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या कालखंडात स्त्रियांसाठी असंख्य धोरणे, कायदे आणि योजना राबवण्यात आल्या. महिला...

Read more

महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करूनच थांबणार का?

मा.महोदय, आम्हाला आजवर कुठल्याही व्यक्तीचा वैयक्तिक द्वेष, तिटकारा नाही वाटला किंवा वाटणार देखील नाही; कारण कोणतीही व्यक्ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यात...

Read more

गांधीवादी समाजवाद ते (बेगडी) हिंदुत्व!

सत्तेने मदमस्त झालेल्या एकछत्री राजवटीचा अंमल धुडकावून लावीत लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी १९७७ साली मोठ्या मेहनतीने, अथक परिश्रमाने  संघटना काँग्रेस,...

Read more

सर्वत्र प्रतिगाम्यांची घुसखोरी वाढतेय?

नुकतेच दिल्ली येथे महिला शासकीय अधिकार्‍यांचे साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनानिमित्त आयोजकांनी प्रकाशित केलेल्या ‘सौदामिनी’ या स्मरणिकेतील एका...

Read more

समस्येतून संधी, ढिगार्‍यातून क्रांती

मुंबईत दररोज आठ हजार मेट्रिक टन बांधकाम-पाडकामाचा कचरा निर्माण होतो. हा कचरा खाड्या, पाणथळ जागा, नाले, वनक्षेत्र यांमध्ये बेकायदा टाकला...

Read more

कात्रजच्या घाटात, सरकार की विरोधक?

संसदेचं १६, १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेलं तीन दिवसांचं विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशन भारतीय राजकारणात एका मोठ्या भूकंपासाठी...

Read more

जनता जनार्दनाची दशसूत्री

विश्वी विश्वंभर। बोले वेदांतीचा सार।।१।। जगी जगदीश। शास्त्रे वदती सावकाश।।२।। व्यापियेले नारायणे । ऐसे गर्जती पुराणे।।३।। सूर्याचिया परी। तुका लोकी...

Read more
Page 2 of 18 1 2 3 18