मुंबईतील विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन काळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित...
Read moreदेशाच्या इंधन धोरणात गेल्या दशकभरात जो सर्वात मोठा बदल झाला, तो म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा म्हणजेच इथेनॉल ब्लेंडिंगचा कार्यक्रम. रस्ते...
Read moreमहाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ने पुन्हा एकदा भूकंप घडवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नऊपैकी तब्बल सहा खासदारांनी व्हीप धुडकावून पक्षाशी...
Read moreराम मंदिर. हा शब्द ऐकला की हिंदू मनात एक वेगळीच लहर उमटते. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेची, त्यागाची, रक्तबंबाळ कारसेवेची आणि अंतिमतः विजयाची...
Read moreकोणी निंदा नाहीतर वंदा आमचा गोंधळ घालण्याचा धंदा, हे ब्रीद जणू भाजपाने गेली बारा वर्षे शिक्षण विभागातही जपले आहे. गेल्या...
Read moreमे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आले तेव्हा देशभर एक विलक्षण लाट होती. ‘अच्छे दिन’चे स्वप्न, दरवर्षी दोन कोटी रोजगाराचे...
Read moreभारताच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १६ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून १८ जून...
Read more‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.’ संत एकनाथ महाराजांचे हे वचन केवळ व्यक्तिगत नैतिकतेबाबत नव्हते. ते सत्तेच्या ढोंगीपणाबद्दल होते. जो...
Read moreनसरापूर. पुण्याजवळचं एक छोटंसं गाव. २ मे २०२६ रोजी या गावाने महाराष्ट्राला हादरवणारी एक क्रूर घटना पाहिली. एका चिमुकल्या मुलीवर...
Read moreमुंबईच्या परळ परिसरात उभं असलेलं किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल ज्याला मुंबईकर ‘के.ई.एम.’ म्हणतात ही केवळ एक रुग्णालयाची इमारत नाही; ती...
Read more