बेधडक

हिंदुधर्म भक्षकांविरोधात एल्गार!

अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीमुळे देश-परदेशातील रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. या प्रकरणातील टिनू यादव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला,...

Read more

निष्ठेचा प्रभाव करील गद्दारांचा पराभव!

२०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मूळ शिवसेना पक्षाचे ९ खासदार निवडून आले होते. गेल्या महिन्यात...

Read more

प्रादेशिक पक्षांचे फेडरेशन गरजेचे!

देशात १९५०च्या दशकात केलेल्या भाषावार प्रांतरचनेनुसार भाषिक प्रदेशांची निर्मिती झाली. पण भाषिक प्रदेश निर्मितीनंतर काही प्रदेशांत त्यांच्या प्रादेशिक भाषा-संस्कृती व...

Read more

चिरा आणि निष्ठा!

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली, त्याला ६० वर्षे पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या वाटचालीत...

Read more

काँग्रेसचा ‘दक्षिणगड’ मजबूत होतोय…

अखेर काँग्रेसने कर्नाटकात भाकरी फिरवली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जागी डोडाहल्ली केंपेगौडा (डी. के.) शिवकुमार यांना कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवले. शिवकुमार...

Read more

‘दक्षिण विजय’ कोसो दूर!

नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम या ईशान्येच्या दोन राज्यांत आणि तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या दक्षिणेतील तीन राज्यांत विधानसभेच्या निवडणुका पार...

Read more

‘अभ्यासोनि प्रकटावे’!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले, तेव्हा आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांच्यासह उत्तरेतील मोगल आणि बाहेरच्या देशातून आलेले इंग्रज, डच, ...

Read more

मराठीचे वर्चस्व राहो महाराष्ट्र देशी!

संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षमय लढ्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याला आज ६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. संयुक्त...

Read more

सर्वत्र प्रतिगाम्यांची घुसखोरी वाढतेय?

नुकतेच दिल्ली येथे महिला शासकीय अधिकार्‍यांचे साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनानिमित्त आयोजकांनी प्रकाशित केलेल्या ‘सौदामिनी’ या स्मरणिकेतील एका...

Read more
Page 1 of 2 1 2