बेधडक

चिरा आणि निष्ठा!

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली, त्याला ६० वर्षे पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या वाटचालीत...

Read more

काँग्रेसचा ‘दक्षिणगड’ मजबूत होतोय…

अखेर काँग्रेसने कर्नाटकात भाकरी फिरवली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जागी डोडाहल्ली केंपेगौडा (डी. के.) शिवकुमार यांना कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवले. शिवकुमार...

Read more

‘दक्षिण विजय’ कोसो दूर!

नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम या ईशान्येच्या दोन राज्यांत आणि तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या दक्षिणेतील तीन राज्यांत विधानसभेच्या निवडणुका पार...

Read more

‘अभ्यासोनि प्रकटावे’!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले, तेव्हा आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांच्यासह उत्तरेतील मोगल आणि बाहेरच्या देशातून आलेले इंग्रज, डच, ...

Read more

मराठीचे वर्चस्व राहो महाराष्ट्र देशी!

संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षमय लढ्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याला आज ६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. संयुक्त...

Read more

सर्वत्र प्रतिगाम्यांची घुसखोरी वाढतेय?

नुकतेच दिल्ली येथे महिला शासकीय अधिकार्‍यांचे साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनानिमित्त आयोजकांनी प्रकाशित केलेल्या ‘सौदामिनी’ या स्मरणिकेतील एका...

Read more

‘टायगर-तुतारी’ नव्हे तर ‘ऑपरेशन लोटस’ सुरू!

महाराष्ट्रात २०२९पर्यंत कुठलीही मोठी निवडणूक नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आपापला पक्ष विस्तार करण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी वेळ आहे....

Read more

बेरोजगारांसाठी शिवसेनेचा जागर!

१९७२ साली शिवसेनेने मराठी तरुण-तरुणींना एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीत नोकरी मिळावी म्हणून नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया बिल्डिंगवर मोर्चा...

Read more

संघ-भाजपा यांचे निव्वळ बेगडी सावरकर प्रेम!

केंद्र सरकारने १९५४ सालापासून ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यास सुरुवात केली. गेल्या ७२ वर्षात विविध क्षेत्रांत अनन्यसाधारण कार्य करणारे, भरीव...

Read more
Page 1 of 2 1 2