लबाडाघरच्या आवतणाला भुलू नकोस, ताई!
ताई, तुझी परिस्थिती समजू शकते आम्हा भावांना. पण, किती काळ फसत राहणार आहेस? कधी लाडकी बहीण नावाच्या भुलाव्याला तर कधी...
ताई, तुझी परिस्थिती समजू शकते आम्हा भावांना. पण, किती काळ फसत राहणार आहेस? कधी लाडकी बहीण नावाच्या भुलाव्याला तर कधी...
‘खमंग’ हा लोकप्रिय यूट्यूब चॅनेल, इन्स्टाग्राम चॅनेल आणि ब्लॉग चालवणार्या शुभांगी जोशी यांच्या पाककलेवर जवळपास सगळ्या महाराष्ट्रातल्या पाकवैशिष्ट्यांचे संस्कार आहेत....
मिगेल टोर्ग हे पोर्तुगालमधले महत्त्वाचे आणि जागतिक ख्यातीचे लेखक. त्यांचं साहित्य जगभरात वाचलं जातं. १९४० साली प्रकाशित झालेला बिशोस (Bichos)...
मुंबई आणि ठाणे ही एकेकाळी केवळ आर्थिक, औद्योगिक आणि नागरी विकासाची प्रतीकं नव्हती, तर ती एकेकाळी निसर्गाच्या सान्निध्यात फुललेली, विविधरंगी...
मुंबईत दररोज आठ हजार मेट्रिक टन बांधकाम-पाडकामाचा कचरा निर्माण होतो. हा कचरा खाड्या, पाणथळ जागा, नाले, वनक्षेत्र यांमध्ये बेकायदा टाकला...
संसदेचं १६, १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेलं तीन दिवसांचं विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशन भारतीय राजकारणात एका मोठ्या भूकंपासाठी...
शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदर्शनवर अर्धा तास धाय मोकलून किंचाळत होते... विषय...
विश्वी विश्वंभर। बोले वेदांतीचा सार।।१।। जगी जगदीश। शास्त्रे वदती सावकाश।।२।। व्यापियेले नारायणे । ऐसे गर्जती पुराणे।।३।। सूर्याचिया परी। तुका लोकी...
प्रबोधनकारांच्या शनिमाहात्म्य पुस्तकातली शनिमाहात्म्यावर शोधनप्रकाश हे नववं आणि साडेसातीची आवश्यकता हे दहावं अशी दोन्ही प्रकरणं महत्त्वाची आहेत. प्रबोधनकार चमत्कारांनी भरलेल्या...
कुठल्याही गोष्टीचे परिणाम दोन प्रकारचे असतात. एक दिसणारे आणि दुसरे न दिसणारे. तात्कालिक आणि दीर्घकालिक. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध सुरू...