हिकडे गावाकडे लय म्हंजे लयच थंडीचा कडाका आहे. त्यामुळा रोजच्या पेक्षा घोटभर जास्ती घेवची लागता मागा, काय करनार! तर तुज्या...
Read moreतुझ्या पोतडीतून काहीही निघतं का रे? अनेक भावाबहिणींच्या म्हणजे गेलेल्या नोकर्या परत येतील? कापलेला पगार? बुडालेली बँकांची कर्ज? आणि शेतमालाला...
Read moreकोरोना संसर्ग काळामध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अक्षरशः एखाद्या लढवय्याप्रमाणे फ्रंट लाईनवर काम केले, आजही करीत आहेत! कोरोना...
Read moreमातोश्री हा शब्द महाराष्ट्रात ठाकरे घराण्याशी जोडला गेलाय. तो मातृशक्तीचा सन्मान आहे. ठाकरे घराण्याला हा धडाही प्रबोधनकारांनीच घालून दिलाय. त्यांच्या...
Read moreथोरामोठ्यांना ज्ञानवृक्षाखाली सत्याचा शोध लागतो तसा मला या सत्याचा शोध लागला. मग काय? चँग-कै-शेकच्या दुसर्या बायकोचा पाय लंगडा आहे यापासून...
Read moreएकाच वेळी बळीराजा आणि ग्राहक राजा या दोघांचे हित साधायचे असल्यास एकमेव मार्ग म्हणजे परंपरेमुळे केंद्रस्थानी असलेल्या उत्पादकाच्या हातात वितरणाचा...
Read moreजो समाज पुस्तकांची दुकानं जिवंत ठेवू शकत नाही तो समृद्ध समाज कधीच होऊ शकत नाही आणि तोच समाज आपण होत...
Read moreचिरंजीव आयसीएसई बोर्डाच्या शाळेत आहेत, अभ्यासक्रम आणि अभ्यास खच्चून असला तरी त्याचे कोणी खच्चीकरण करू शकत नाही. एकदा तिसरीत असताना...
Read moreचाळीतील ज्येष्ठ रहिवासी शांताराम सानप यांनी लेखी ठराव मांडला... लॉकडाऊनमुळे चाळीतील रखडलेली लग्नं राहता कामा नयेत. निदान यातील चार तरुणांची...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.