कोणतंही पूर्वनियोजन नसताना प्रबोधनकार सातार्याहून पुण्यात धडकले. पुण्यातल्या ब्राह्मणी कारस्थानी टोळक्यांसाठी तो मोठा धक्का होता. कारण त्याच काळात पुण्यात ब्राह्मणेतर...
Read moreप्रबोधन सातार्यातून पुण्यात आलं, ते मोठी स्वप्नं डोक्यात घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसामान्यांना तरुणांना हिंमत देण्याचा वारसा पुढे नेण्याची योजना...
Read moreपाक्षिक प्रबोधनच्या १६ जूनच्या अंकात प्रबोधनाची जीवनक्रान्ति या अग्रलेखात सातार्यातून पुण्यात झालेल्या स्थलांतरामागचं वैचारिक वादळ शब्दांमधून व्यक्त झालंय. अचानक सातार्यातलं...
Read moreसध्या देशभर निवडणुकांचा माहोल आहे. पण देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्यानंतर पहिल्याच दशकात कशी परिस्थिती होती, हे प्रबोधनकारांच्या एका आठवणीतून...
Read moreकाहीही झालं तरी या निवडणुकीत तुम्हाला पराभूत करणारच, अशी धमकी कर्मवीर भाऊराव पाटलांनी धनजीशेठ कूपरना भर चौकात दिली. ती प्रतिज्ञा...
Read moreप्रबोधनकारांनी सातारा सोडण्याची कहाणी हा त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. पण फक्त तेवढंच नाही. ती त्यांच्या निस्पृह त्यागाचीही कहाणी...
Read moreप्रबोधनकार म्हणजे निस्पृहपणा आणि स्वाभिमानाचं मूर्तिमंत प्रतीक. चोरीचा बिनबुडाचा आरोप तोही थेट नाहीच, तरीही प्रबोधनकारांनी कूपरशेठच्या छापखान्याचा सोन्याचा पिंजरा सोडून...
Read moreप्रबोधनकारांच्या पत्नी मातोश्री रमाबाईंनी दोष दिला, तो त्यांना सन्मानासारखा वाटला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा तो सन्मानच होता. जनजागृतीच्या लढाईत सर्वोच्च शौर्य आणि...
Read moreएकमेकांविषयी सख्ख्या भावांपेक्षाही जास्त घट्ट प्रेम आणि आदर असणारे प्रबोधनकार आणि कर्मवीर हे दोघे जोवर एकत्र आहेत, तोवर आपला, कारखान्यातून...
Read moreकर्मवीर भाऊराव पाटलांनी कारखान्यात लोखंडी नांगरांच्या उत्पादनात स्वतःला झोकून दिलं होतं. नांगर विकले गेले की कारखान्याच्या फायद्यातून मागास मुलांसाठी बोर्डिंग...
Read more