सार्वजनिक गणेशोत्सवाचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत असणारं महत्त्व कुणाला नाकारता येणार नाही. या उत्सवाने अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते घडवले. अनेक...
Read moreडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय क्षितिजावर उदय होत असताना दलितांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं ठाम आवाहन करणार्या...
Read moreदादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात स्पृश्यांबरोबर अस्पृश्यांना पूजेसह सगळे अधिकार मिळायला हवेत, यासाठी शेकडो कार्यकर्ते रावबहाद्दूर बोलेंच्या नेतृत्वात गोळा झाले होते. त्याची...
Read moreसार्वजनिकतेच्या नावाने सुरू असणार्या ब्राह्मणी मक्तेदारीला सुरुंग लावण्याची सुरुवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विरोध करणार्या दादरमधल्या बहुजन तरुणांनी केली. ही महाराष्ट्रात...
Read moreदेवळाचा धर्म, धर्माची देवळें लिहिणारे प्रबोधनकार शनिमाहात्म्याच्या शेवटी प्रयत्नवादाची मांडणी ईश्वरभक्तीच्या दिशेने नेतात, तेव्हा वर वर वाचणार्याला आश्चर्य वाटतं खरं....
Read moreप्रबोधनकारांच्या शनिमाहात्म्य पुस्तकातली शनिमाहात्म्यावर शोधनप्रकाश हे नववं आणि साडेसातीची आवश्यकता हे दहावं अशी दोन्ही प्रकरणं महत्त्वाची आहेत. प्रबोधनकार चमत्कारांनी भरलेल्या...
Read moreशनिमाहात्म्य या प्रबोधनकारांच्या पुस्तकातली मांडणी आपण समजून घेत आहोत. प्रबोधनकारांच्या शब्दातच त्यांनी केलेली अंधश्रद्धेची फजिती वाचताना आपण त्यांच्या शैलीने गारद...
Read moreशनिमाहात्म्य या पोथीत लिहिलेली विक्रमराजाच्या कहाणीत काय तथ्य असू शकेल, याचा विचार करताना प्रबोधनकारांना या कहाणीचं स्वतःच्या आयुष्याशी असलेलं साम्य...
Read moreशनिमाहात्म्याच्या पोथीचा नायक असणार्या विक्रम राजाच्या नावापासून प्रबोधनकार या काव्याचा खरा अर्थ सांगायला सुरुवात करतात. सर्वसामान्य वाचक साडेसाती संपवण्यासाठी पोथीची...
Read moreशनिमाहात्म्य अर्थात ग्रहदशेच्या फेर्याचा उलगडा हे प्रबोधनकारांचं एक अतिशय लोकप्रिय पुस्तक. जवळपास शंभर वर्षांपूर्वी ते प्रसिद्ध झालं, तेव्हाही ते गाजलं,...
Read more