प्रबोधनकारांच्या पत्नी मातोश्री रमाबाईंनी दोष दिला, तो त्यांना सन्मानासारखा वाटला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा तो सन्मानच होता. जनजागृतीच्या लढाईत सर्वोच्च शौर्य आणि...
Read moreएकमेकांविषयी सख्ख्या भावांपेक्षाही जास्त घट्ट प्रेम आणि आदर असणारे प्रबोधनकार आणि कर्मवीर हे दोघे जोवर एकत्र आहेत, तोवर आपला, कारखान्यातून...
Read moreकर्मवीर भाऊराव पाटलांनी कारखान्यात लोखंडी नांगरांच्या उत्पादनात स्वतःला झोकून दिलं होतं. नांगर विकले गेले की कारखान्याच्या फायद्यातून मागास मुलांसाठी बोर्डिंग...
Read moreप्रबोधनकारांनी १९२३ची कॉन्सिल निवडणूक जवळून बघितली. त्याचं वर्णन त्यांनी करून ठेवलंय. ते वाचल्यावर आजही निवडणुकांमध्ये फार फरक पडलेला नाही, हे...
Read moreइतरांच्या नादी न लागता अस्पृश्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारायला हवं, अशी मांडणी प्रबोधनकारांनी त्या काळात केली. त्यातून त्यांचं द्रष्टेपण...
Read moreसातार्यातल्या निवडणुकीतल्या जातिवादी प्रचाराला प्रबोधनकारांनी विरोध केला नसला तरच नवल. पण ज्यांच्यावर टीका करायचे त्या सगळ्यांसोबतच ते जातिभेदाच्या विरोधातली लढाई...
Read moreसातार्यात कॉन्सिलच्या निवडणुकांचा गदारोळ सुरू झाला. प्रबोधनकारांचा पाडळीतला छापखाना त्याचं एक केंद्रच झालं होतं. त्यामुळे त्यांना ध्येयनिष्ठ पुढार्यांचं सत्तेसाठी होत...
Read moreऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रबोधनकार सातार्यात आले. निवडणुकीमुळे छापखान्याला कामही मिळालं. पण त्यांचा वेळ मुंबईतल्या प्लेग आणि गिरणी संपामुळे सातार्यात येणार्या...
Read moreमुंबई इलाख्याच्या लेजिस्लेटिव कौन्सिलची पहिली निवडणूक १९२३ साली झाली. ती राज्य आणि देश स्तरावरचीही देशातली पहिलीच निवडणूक. या निवडणुकीमुळेच प्रबोधनकार...
Read moreआज आपण आपल्या आसपासचं समाजकारण आणि राजकारण अत्यंत गढूळ झालेलं बघतोय. ते वातावरण नीट करून महाराष्ट्र पुन्हा एकदा सुदृढ उभा...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.