शारीरिक आणि आर्थिक अडचणींनी भेडसावलं असताना प्रबोधनकार मुंबईत बरंच काही घडवतही होते. पुढे प्रबोधकारांनी याच काळाचं वर्णन अज्ञातवास असं केलेलं...
Read moreप्रबोधनकारांनी सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना केली. हा उत्सव कशासाठी साजरा करायचा, याची वैचारिक मांडणी केली. त्याशिवाय तो कसा साजरा करायचा याचा...
Read moreआज आपण ज्या मराठमोळ्या पद्धतीने सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतो, त्याची सुरुवात प्रबोधनकारांनीच केली. तोवर सार्वजनिक गणेशोत्सव ब्राह्मणी वर्चस्वात अडकलेला होता....
Read moreमहाराष्ट्राच्या मातीतला, मराठी संस्कृतीचा खरा सार्वजनिक उत्सव म्हणजे नवरात्रीतला शिवभवानीचा सोहळा, अशी वैचारिक मांडणीच प्रबोधनकारांनी केली. पण विचार फक्त कागदावर...
Read moreदादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात तत्कालीन अस्पृश्यांना पूजेचा समान अधिकार मिळवून दिल्यानंतर प्रबोधनकारांनी मुळावरच घाव घालायला सुरुवात केली. लगेचच गणेशोत्सवाच्या सार्वजनिक आणि...
Read moreसार्वजनिक गणेशोत्सवाचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत असणारं महत्त्व कुणाला नाकारता येणार नाही. या उत्सवाने अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते घडवले. अनेक...
Read moreडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय क्षितिजावर उदय होत असताना दलितांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं ठाम आवाहन करणार्या...
Read moreदादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात स्पृश्यांबरोबर अस्पृश्यांना पूजेसह सगळे अधिकार मिळायला हवेत, यासाठी शेकडो कार्यकर्ते रावबहाद्दूर बोलेंच्या नेतृत्वात गोळा झाले होते. त्याची...
Read moreसार्वजनिकतेच्या नावाने सुरू असणार्या ब्राह्मणी मक्तेदारीला सुरुंग लावण्याची सुरुवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विरोध करणार्या दादरमधल्या बहुजन तरुणांनी केली. ही महाराष्ट्रात...
Read moreदेवळाचा धर्म, धर्माची देवळें लिहिणारे प्रबोधनकार शनिमाहात्म्याच्या शेवटी प्रयत्नवादाची मांडणी ईश्वरभक्तीच्या दिशेने नेतात, तेव्हा वर वर वाचणार्याला आश्चर्य वाटतं खरं....
Read more