प्रबोधनकारांवर कोणत्या विचारवंतांचा सर्वाधिक प्रभाव होता, असा शोध घेतल्यास आपण लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुखांकडे पोचतो. प्रबोधनकारांच्या विचारांच्या क्रांतीची सुरुवातच त्यांच्या...
Read moreबापाची कसरत आणि मुलीची फसगत हे प्रबोधनकारांचं पुस्तक १९२६ सालच्या एप्रिल महिन्यात प्रकाशित झालं. बावला मुमताज प्रकरणावर इंदूरच्या तुकोजीराव होळकरांची...
Read moreश्रीधरपंत टिळकांच्या सामाजिक कार्याचा इतिहास आज फारसा कुणाला माहीत नाही. त्याचबरोबर त्यांच्या प्रबोधनकारांशी असलेल्या घट्ट मैत्रीचाही कुणाला मागमूस नाही. प्रबोधनकारांच्या...
Read moreकेसरी ट्रस्टींच्या कोर्टबाजीला कंटाळून श्रीधरपंत टिळकांनी वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. प्रबोधनकार पुण्यात असताना श्रीधरपंत त्यांच्याकडे मनातलं...
Read moreगायकवाड वाड्यात अस्पृश्यांचा मेळा आणण्याचं धाडस श्रीधरपंत टिळकांच्या पुढाकाराने पार पडलं. ही क्रांतिकारक घटना प्रबोधनकारांनी सविस्तर नोंदवून ठेवलेली आपण पाहिलीच....
Read moreबामणी कावा काय असतो हे रोज दिवसरात्र अनुभवत असलेल्या श्रीधरपंतांना ब्राह्मणेतरांचं दु:ख समजायला उशीर लागला नाही. त्यानंतर मात्र ते सक्रिय...
Read moreब्राह्मणी वातावरणात राहूनही बहुजनांचं आणि त्यातही अस्पृश्यांचं दु:ख समजावून घेण्याची संवेदनशीलता लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत यांच्याकडे होती. त्यामुळे अन्यायाच्या छावणीकडून न्यायासाठी...
Read moreलोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत यांचा केसरीच्या ट्रस्टींशी झालेला संघर्ष हा मुळात अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी होता. तो इस्टेटीसाठी नव्हता, तर केसरी...
Read moreमहात्मा गांधी यांचे थोरले चिरंजीव हरीलाल यांच्या शोकांतिकेवर बरीच चर्चा झाली. कादंबर्या, पुस्तकं आणि नाटक, सिनेमेही आले. पण लोकमान्य टिळकांचे...
Read moreसर्वात कठीण मानल्या जाणार्या वज्र या शस्त्राची सुई किती टोकदार आणि अभेद्य असेल, तिककाच टोकदार ब्राह्मणी वर्चस्वाचा विरोध करणारं आचार्य...
Read more