गजाननराव वैद्यांच्या विचारांचा प्रभाव प्रबोधनकारांवर पुढेही कायम राहिला. विशेषतः `प्रबोधन`मधले लेख वाचताना त्यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीशी असलेल्या संबंधांचा प्रवासही मांडता...
Read moreहिंदू मिशनरी सोसायटीने वैदिक विवाहविधीची चळवळही चालवली होती. त्यात सहभागी होऊन प्रबोधनकारांनी आचार्य बनून महाराष्ट्रभर अनेक लग्नं लावली. - -...
Read moreहिंदू मिशनरी सोसायटीच्या कामात प्रबोधनकारांनी स्वतःला झोकून दिलं होतं. त्यासाठी त्यांनी व्याख्यानं दिली आणि नागपूरपर्यंत दौराही काढला. - - -...
Read moreगजाननराव वैद्यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना ही प्रबोधनकारांच्या आयुष्यातलीही एक महत्त्वाची घटना होती. गजाननरावांच्या व्यक्तिमत्वाने आणि विचारांनी त्यांच्यावर खोल प्रभाव...
Read moreप्रबोधनकारांचा प्रवास समाजसेवेकडून समाजसुधारणेकडे झाला, या वळणाचं श्रेय गजाननराव वैद्य यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीला द्यायला हवं. प्रबोधनकारांनी या संस्थेसाठी दीर्घकाळ...
Read moreप्रबोधनकारांच्या घरी दादरमधले अनेक लोक रोज तक्रारी घेऊन येत. त्यातून ते सामाजिक कामांत गुरफटत गेले. दादर स्टुडंट्स युनियन, सोशल सर्विस...
Read moreप्रबोधनकार हा माणूस जगावेगळा. त्यांचा संसारही जगावेगळाच होता. रमाबाईंनी हा संसार मोठ्या समर्पणाने आणि नेटाने केला. लग्नानंतरचे त्यांचे सुरुवातीचे दिवस...
Read moreआज तरुणांना नोकरी कशी मिळवाल, इंटरव्यू कसा द्याल, अशी तंत्रं शिकवली जातात. पण त्यांना कुणीतरी प्रबोधनकारांना सरकारी नोकरी मिळण्याचा हा...
Read moreपहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या आधी नव्या संसारासाठी प्रबोधनकारांची धावपळ सुरू होती. त्यात त्यांनी गोर्या साहेबांना मराठी शिकवण्याचं काम केलं. त्याचबरोबर...
Read moreनाटक व्यवसायाला रामराम ठोकून प्रबोधनकार `जीवनाचा नवीन मार्ग’ शोधण्यासाठी मुंबईत परतले. तोवर ठाकरे कुटुंबाने पनवेलही कायमचं सोडलं होतं. त्यामुळे मुंबईत...
Read more