नकाशावरच्या सीमा तुमच्याआमच्यासाठी आहेत. मुक्ताई त्या सगळ्यापासून मुक्त आहेत. त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून मध्य प्रदेशातही आढळतो. मुक्ताई-बुर्हाणपूर. - -...
Read moreवैद्यकीय व्यवसाय हा पण एक पैसे मिळवण्याचा धंदा झाला आहे आणि त्यात पॅथॉलॉजी लॅबचा नंबर दुसरा लागतो. (पहिला रेडिओलॉजी). त्यामुळे...
Read moreकाही वर्षांपूर्वी, म्हणजे नेमकं सांगायचं झालं तर कोरोना लॉकडाऊनमध्ये सरकारने दारूविक्रीला परवानगी दिली सुरू केली त्याच्या दुसर्याच दिवशी मित्राबरोबर फोनवर...
Read moreकेकेच्या निधनाची बातमी ३१ मे २०२२ला रात्रीच कळाली आणि खूप वाईट वाटलं. त्याच्या आवाजात सच्चेपणा होता तसेच त्याचे व्यक्तिमत्व ऋजू,...
Read moreकोरोना संकटामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे वळल्यानंतर पारंपरिक शिक्षणाने उभ्या केलेल्या भिंती नाहीशा करणे शक्य आहे का, हे शिक्षकांनी आणि शाळांनी बघायला...
Read moreकार्टूनिस्ट कंबाईनची स्थापना १९८३ साली झाली. शिवसेना भवन, दादर, मुंबईला त्यावेळी महाराष्ट्रात मोजकेच अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकेच व्यंगचित्रकार होते....
Read moreआज शेतकर्यांना कर्जमाफीपेक्षाही अधिक गरज आहे ती शेतमालास बाजारपेठेच्या दराने रास्त भाव मिळवून देण्याची. देशोदेशींचे शेतकरी कोणत्या देशाला कोणत्या मालाची...
Read moreवारकरी संतांच्या सुधारणावादी विचारांचा वारसा ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. पत्रकार, कवी, वक्ते म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला...
Read moreडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की फक्त कायदे करून उपयोग नाही, अस्पृश्यता जायची असेल तर ती सवर्णांच्या मनातून जायला हवी....
Read moreब्रिटीशांना पोर्तुगीजांनी जरी मुंबई आंदण म्हणून दिली हा इतिहास असला, तरी तिला भरभराटीला आणलं एका मराठी माणसाने; ते होते जगन्नाथ...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.