भारतात संघराज्य सरकार आहे याची जाणीव बहुतेक वेळा दिल्लीतल्या सत्ताधीशांना होत नाही. काँग्रेसने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं (कंगना रणौतच्या गलगोटिया...
Read moreशिवसेनाप्रमुखांना लोकमान्य टिळकांविषयी फार आदर. त्यांच्या कुंचल्याने लोकमान्य कायम 'जिवंत' चितारले. मात्र, लोकमान्यांच्या पत्रकारितेचा वारसा सांगणारा 'केसरी' सत्तेच्या ऊबेला जाऊन...
Read moreअलिप्ततावादी चळवळीचे एक प्रणेते म्हणून संपूर्ण जगात (खरोखरचा) मान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचा आदर्शवाद त्यांना भोवला आणि हिंदी चिनी भाई...
Read moreबाळासाहेबांनी हे मुखपृष्ठ चित्र रेखाटलं तेव्हा मुंबईत, राज्यात, देशात काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि परप्रांतातून मुंबईत पोट भरायला लोंढे येत...
Read moreबाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून उतरलेल्या अप्रतिम व्यंगचित्रांचा संग्रह असलेलं ‘फटकारे’ हे पुस्तक निव्वळ त्यांच्या राजकीय अनुयायांच्या संग्रही नसतं; ते व्यंगचित्रकलेचा...
Read moreशिवतीर्थावर खर्या शिवसेनेच्या साथीने काँग्रेसची सभा झाली, इंडिया आघाडीचा प्रचाराचा जोशात नारळ फुटला, लोकांच्या उत्स्फूर्त सहभागाने शिवतीर्थ शिगोशीग भरलेले पाहिले...
Read moreबाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेले हे अप्रतिम आणि अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्र पाहिल्यावर अनेकांची समजूत होईल की हे आणीबाणीच्या काळातील व्यंगचित्र आहे... त्या...
Read moreबाळासाहेबांनी हे व्यंगचित्र चितारलं तेव्हा वाघासारख्या मराठी माणसाच्या शेपटाला गाठी मारण्याचं काम दिल्लीत सत्ता उपभोगत असलेला काँग्रेस पक्ष करत होता....
Read moreबाळासाहेबांच्या कुंचल्यातून १९७७ सालात उतरलेली ही बोधकथा. त्यात विहिरीत लांडगा पडला आहे. तो आहे मार्क्सवादी पक्ष. वर एक बोकड आहे,...
Read moreहे व्यंगचित्र १९७८ सालातलं आहे. बाळासाहेबांनी रेषांच्या फटकार्यांमधून इथे अक्षरश: जिवंत केलेल्या रेड्यांच्या टकरी महाराष्ट्राला नव्या नाहीत. सत्तापिपासा हा अनेक...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.