सत्ता हातात आली की तिचा गैरवापर होतोच. चहापेक्षा किटली गरम म्हणतात तसे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांपेक्षा काही वेळा कार्यकर्तेच मस्तवाल होत...
Read moreपहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्त्वाखाली भारताने पाकिस्तानला धडा शिकवला, असा प्रचार भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बोळ्याने...
Read moreमुक्त पत्रकारिता कोणत्याही देशात लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असते. त्यामुळेच ती लोकशाहीच्या नावाखाली सरंजामशाही किंवा धर्मांध हुकूमशाही चालवू इच्छिणार्या सत्ताधार्यांना नकोशी...
Read moreपंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात गुलझारीलाल नंदा हे ज्येष्ठ नेते गृहमंत्री होते, त्या काळातलं हे मुखपृष्ठचित्र (हे नंदा नंतर भारताचे...
Read moreहे मुखपृष्ठचित्र आहे १९७२ सालातलं. त्यात बाळासाहेबांनी एस. एम. जोशी यांचं असं चित्रण केलेलं पाहिल्याने अनेकांना धक्का बसेल. श्रीधर महादेव...
Read moreभारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश स्थिती येण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. शेवटचीही नसणार. भारत आणि चीन यांच्यात मात्र अशी...
Read moreहल्ली भारतात ज्यांचा युद्धाशी थेट काही संबंध येत नाही, अशांमध्ये युद्धज्वर तापासारखा फणफणला आहे. भारतावर दहशतवादी हल्ला करणार्या पाकिस्तानला धडा...
Read moreबाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेले हे व्यंगचित्र आहे १९७२च्या नववर्षारंभ अंकातले. दर वर्षाच्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर म्हातारे झालेले, जीर्ण, मलूल, दाढी वाढलेले...
Read moreबाळासाहेबांच्या धारदार कुंचल्यातून उतरलेले हे चित्र आहे १९६३ सालातले. महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळव, धरणांचे पाणी पळव, सीमाभागाचे लचके तोड, अशा माध्यमांमधून...
Read moreबाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेलं हे मुखपृष्ठचित्र आहे १९६२ सालातलं. ते तेव्हाच्या पद्धतीचे रंग वापरणारं आहे, हे एक वैशिष्ट्य आहे या चित्राचं....
Read more