साधारणपणे २००५ साली शिवसेना सोडून नारायण राणे यांच्याबरोबर गेलेल्या कोकणातील चार आमदारांनी राजीनामा देऊन काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुका लढवल्या. सत्ता, पैसा...
Read moreशिवसेना नेते नारायण राणे यांनी २ जुलै २००५ रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले....
Read moreलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे २००४ हे वर्ष होते. लोकसभा निवडणुकीची मुदत संपली. पण महाराष्ट्र विधानसभेची मुदत ऑक्टोबरपर्यंत होती. केंद्रात भाजपाप्रणित...
Read more२००२च्या शेवटी आणि २००३ साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांमुळे मुंबईसह देश हादरला. घाटकोपरमध्ये दोन डिसेंबर २००२ रोजी बेस्टच्या बसमध्ये स्फोट होऊन...
Read moreमुंबईसह राज्यातील १० महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल २००२ सालच्या सुरुवातीला वाजले. भाजपबरोबर शिवसेनेची युती होती. तरी सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत उतरण्यासाठी...
Read moreशिवसेनेचे राज्यप्रमुख व संपर्कप्रमुखांचे देशव्यापी संमेलन २००१ साली दादरच्या वीर सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आले होते. देशातील विविध राज्यांतील शिवसेनेच्या...
Read moreएकनाथ शिंदे हे ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पक्षातील...
Read moreअजित पवार आणि भाजपचा म्होतूर झाला. एकनाथ शिंदे लवकरच (अ)नाथ होणार. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ‘नरो वा कुंजरो वा’ अशा...
Read moreमहाराष्ट्रात राजकीय पक्ष कितीही असले तरी राज्याचा कानाकोपरा ओळखतो असे खरेखुरे लोकनेते राज्यात नजिकच्या काळात तरी दोनच आहेत... एक हिंदुहृदयसम्राट,...
Read moreमुंबईत १९९२-९३मध्ये उसळलेल्या जातीय दंगलींच्या संदर्भात शिवसेनाप्रमुखांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात अत्यंत परखडपणे विचार मांडले होते. ‘भडकलेल्या चिता’, ‘बेहरामपाडा नको, रामपाडा...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.