□ एर्नाकुलमनंतर देशात गाढवांसाठी आणखी एक फार्म... मंगळुरूत गाढवं सुखाने नांदणार ■ नंतर त्यांना भाजपच्या आयटी सेलमध्ये भरती करणार आहेत...
Read more□ कंगना, राणांना सुरक्षा; मग काश्मिरी पंडितांना का नाही? -डॉ. नीलम गोर्हे ■ ते सुरक्षित झाले तर उर्वरित देशातल्या हिंदूंच्या...
Read more□ गांधी-पटेलांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा ध्यास- राजकोट येथील कार्यक्रमात मोदी यांचे उद्गार ■ तुम्ही जो घडवू पाहताय, तो भारत त्यांनी...
Read more□ देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार. भाजपच्या जोरबैठका सुरू. ■ तो नावापुरताही 'आदिवासी' नसणार, कारण भाजपवाले हुशारीने आदिवासींचे मूळनिवासीपण आणि...
Read more□ दहा वर्षांत घरातील जेवण तिप्पट महागले. ■ भले तर उपाशी राहू पण मोदींनाच मत देऊ, असा जनतेने पण केलेला...
Read more□ केंद्राने शिपिंग कॉर्पोरेशनही विकायला काढली. सप्टेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करणार. ■ अजून समुद्र नाही विकायला काढलेला, हेच नशीब. □...
Read more□ पंगतीतले जेवण महागणार : गॅस सिलिंडर १०२ रुपयांनी महाग ■ घरातलं स्वस्त आहे की काय! □ सर्व फुकट दिले...
Read more□ बोरिवलीतील महिलेला भुताची भीती दाखवून साडेआठ लाखाचे दागिने भोंदूबाबाने लांबवले ■ भुताला महिलेची भीती दाखवली असती तर? □ उत्तर...
Read more□ मुंबईत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट. मुंबईत दोन वर्षात दीड लाख लोकांना कुत्रा चावला ■ तरीच काही लोक कुत्रा चावल्यासारखे शिवसेना...
Read more□ भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मात्र जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत हे शक्य नाही,...
Read more