प्रबोधनकारांनी न्या. महादेव गोविंद रानडेंची एक छान आठवण लिहून ठेवलीय. त्या निमित्ताने त्यांनी त्यांचं हिंदुत्वही मांडलंय. ते आपण सगळ्यांनीच वाचायला...
Read moreप्रबोधनकारांनी सार्वजनिक खानावळींमध्ये फक्त खाल्लं आणि खिलवलं नाही, तर त्याबद्दल लिहिलंही. पण खाद्यजीवनाबद्दलचं त्यांचं लिहिणं नेहमीचं रसास्वाद टाइप किंवा रेसिप्या...
Read moreप्रबोधनकार काय वल्ली होते आणि त्यांचा वल्लीपणा अगदी वीस बावीसाव्या वर्षीच कसा बहराला आला होता, हे समजून घ्यायचं असेल तर...
Read moreयश मिळो वा अपयश, प्रबोधनकारांचा आत्मविश्वास कधी उणावला नाही. नवनव्या गोष्टी करण्यासाठी ते नेहमीच तयार असायचे. त्यांना आत्मविश्वासाची प्रेरणा देणार्यांमध्ये...
Read moreप्रबोधनकारांच्या एका जानी दोस्ताने, श्रीपाद केशव नाईकांनी श्रावण अमावस्येला मातृदिन साजरा करण्याची कल्पना मुंबईत रुजवली. जागतिकीकरणानंतर अमेरिकन मदर्स डे आपल्याकडे...
Read moreजळगावातल्या पाच सहा महिन्यांच्या मुक्कामाने प्रबोधनकारांना संपादक बनवलं. नानासाहेब फडणीस यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सारथी नावाचं मासिक सुरू केलं. म्हणून प्रबोधनकार...
Read moreथोडासा आधार असता तर प्रबोधनकारांकडे जग बदलण्याची क्षमता होती. पण त्यांच्या आयुष्याचा खूप मोठा काळ गावोगाव फिरून पोटापाण्यासाठी व्यापार आणि...
Read moreप्रबोधनकाराचं ‘सीताशुद्धी’ हे नाटक १९०९ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालं. ते त्यांचं पहिलं पुस्तक होतं. मात्र या नाटकाचा प्रयोग झाला की...
Read more`रंगभूमीवर मरण, हाच माझा मोक्ष’ हा मथळा प्रबोधनकारांनी त्यांचे मित्र कृष्णराव गोरे यांच्या आठवणींच्या स्फुटाला दिलाय. रंगभूमीविषयी निष्ठा काय असते,...
Read moreबच्चूमास्तरचं खरं नावही कुणाला माहीत नव्हतं. त्यांच्या जवळचे असलेल्या प्रबोधनकारांनाही ते कधी कळलं नाही. त्यांची आठवण काढणारंही कुणी नाही. पण...
Read more