ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर अलीकडेच स्वामी गोविंददेव गिरी यांच्या भाषणातील एक विधान प्रचंड वादग्रस्त ठरलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जवळपास आठ...
Read moreलाडका बळीराजा, दोन लाखापर्यंतचे शेतकर्यांचे कर्ज माफ, असे राज्याच्या अर्थसंकल्पाच्या दुसर्या दिवशी वर्तमानपत्रांचे मथळे होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Read moreराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदाचे शंभरावे वर्ष आहे. त्यामुळे संघाच्या उदात्तीकरणासाठी दिल्ली ते गल्लीपर्यंत कोणतीही कसूर राहणार नाही, हे तर त्रिकालाबाधित...
Read moreलेखन आणि लसूण या दोन शब्दांचा काय संबंध असावा? तो असो अथवा नसो, परंतु माझ्या लेखनामधील विघ्नांचा एक अविभाज्य भाग...
Read moreदक्षिण भारतीयांबरोबर मुंबईला आलेले दक्षिणेतले पदार्थ पुण्यातही पोहोचले आणि असंख्य उडपी हॉटेल सगळीकडे सुरू झाली. यातल्या रुपाली, वैशाली यांना तर...
Read moreगेल्या आठवड्यात ठाकुरांच्या उत्सवामुळे मी एकटाच दोनतीन दिवस अनुबंधमधील घरी राहिलो. काहीतरी शोधताना नवे जुने बरेच कप्पे धुंडाळत होतो. त्यात...
Read moreमुलांच्या हातात मोबाइल हे आजचं वास्तव आहे. लहानपणी मुलं रडतात म्हणून किंवा पालकांना थोडी फुरसत हवी म्हणून मोबाइल मुलांच्या हातात...
Read moreपरवा अचानक मुंबईहून नाशिकला एका महत्त्वाच्या कामानिमित्त जाणे झाले. ऐनवेळी ट्रेनचे रिझर्वेशन काही मिळाले नाही म्हणून जनरल डब्यात प्रवास करण्याचे...
Read moreकेंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतला, तेव्हा महाराष्ट्राने केवढा आनंद व्यक्त केला, तो...
Read moreमागची काही वर्षे भारताच्या नैसर्गिक संसाधनांच्या र्हासाचा जो वेग आहे, असा वेग अगदी जगभरात आजवर कुठेही दिसला नसावा. अरवली पर्वताच्या...
Read more