राज्यकारण

समाजात फूट पाडणारं पुतळ्यांचं राजकारण

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीत अठरा पगड जातींना आणि बारा बलुतेदारांना एकत्र करून रयतेचं स्वराज्य उभं...

Read more

भोंदूच्या भजनी संधीसाधू!

नाशिकचा कथित कॉस्मोलॉजी तज्ज्ञ 'कॅप्टन' अशोक खरात या दहावी नापास भामट्याने धर्माचा बुरखा पांघरून राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, पोलीस आणि प्रशासकीय...

Read more

विरोधी पक्षमुक्ततेचे `फडणवीस मॉडेल’

‘सशक्त आणि प्रभावी विरोधी पक्षाशिवाय लोकशाही म्हणजे केवळ बहुमताची हुकूमशाही असते.’ लोकशाही व्यवस्थेच्या विश्लेषणातील हा एक अत्यंत मूलभूत असा सिद्धांत...

Read more

धुके की धोका?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाला एक महिना झाला. पण महिनाभरातच त्यांच्या मृत्यूभोवती...

Read more

भाजपचा ‘चंद्रपूर पॅटर्न’ भिवंडीत कसा उलटला?

काँग्रेसला काँग्रेसच हरवते, असं म्हटलं जातं. बर्‍याच अंशी ते खरंही आहे. काँग्रेसजनांनी चंद्रपूरमध्येही याचा नुकताच दाखला दिला. त्यांनी हातातोंडाशी आलेला...

Read more

नंबर वन भाजपला कुबड्यांचा आधार

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांतूनही भारतीय जनता पक्ष हाच महाराष्ट्रातील नंबर वन पक्ष असल्याचं स्पष्ट झालं. राज्यात...

Read more

‘फॅमिली मॅन’ दादांच्या पश्चात फॅमिली एकत्र येणार?

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुढची दोन-अडीच वर्षं लोकसभेपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वकाही सुशेगात राहील, असं वाटत असतानाच मोठा आघात झाला. २८ जानेवारीला...

Read more

एमआयएमच्या `शतकी’ यशाची कहाणी

महाराष्ट्राचा राजकीय भूगोल कसा बदललाय किंवा बदलतोय, त्याचा निदर्शक म्हणजे आत्ताच्या महापालिका निवडणुकीचा निकाल होय. शेअर बाजारामध्ये कामगिरी जोखण्याचे इंडिकेटर्स...

Read more