भारतरत्न हा देशातला सर्वोच्च नागरी सन्मान अनेक वेळा वादग्रस्त ठरला आहे. काही वेळा पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्तींची (अ)योग्यता चर्चेत होती, काही...
Read moreशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणाच्या झंझावाती दौर्यात भारतीय जनता पक्षाचं ‘भेकड आणि भाकडांची फौज’ अशा अगदी शेलक्या शब्दांत परखड,...
Read moreमहाराष्ट्रात सध्या नेमकं काय चाललं आहे, त्याचा उलगडा कदाचित ब्रह्मदेवालाही होणार नाही... लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तरी निश्चितच होणार नाही. सरसकट...
Read moreभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वत:ला राजे महाराजे समजणार्या अहंमन्य नेत्यांच्या हाती देशाची सत्ता जाऊ नये, यासाठी हा देश प्रजासत्ताक झाला. ती...
Read moreअयोध्येत सोमवार दि. २२ जानेवारी रोजी राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, तेव्हा सगळ्या देशात एकच आनंदकल्लोळ होईल. प्रभू श्रीरामचंद्रांना...
Read moreपश्चिम बंगालमध्ये कथित रेशन कार्ड घोटाळ्यातल्या आरोपीला पकडायला गेलेल्या ईडीच्या अधिकार्यांना २०० लोकांच्या जमावाने घेरलं आणि मारहाण केली. त्यात काही...
Read moreआज पत्रकार दिन आहे. मराठी पत्रकारितेचे आद्य पुरूष बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ या तारखेला ‘दर्पण’ हे पहिलं मराठी...
Read moreभारतीय जनता पक्षाला २०२४ साली पुन्हा देशाची सत्ता मिळाली तर देशाची राज्यघटना बदलून ती हिंदुराष्ट्राला अनुकूल केली जाईल, या चर्चेत...
Read moreएकेकाळी साधनशुचिता मानणार्या, चारित्र्य जपणार्या आणि सत्तेची, मत्तेची लालसा न धरता एका ध्येयासाठी प्रामाणिकपणे निरलसपणे प्रयत्न करणार्या सच्च्या कार्यकर्त्यांचा पक्ष...
Read moreराजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या विधानसभा जिंकून भारतीय जनता पक्षाने २०२४च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने दमदार पाऊल टाकले आहे. काँग्रेसने...
Read more