एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने राजीनामा देण्याआधी केलेल्या निरोपाचे भाषण ऐकून त्या राज्यातील घराघरातून शोककळा पसरते आणि भावनाविवश होऊन जनतेच्या डोळ्यातून अश्रू...
Read moreसत्तांध आणि मदांध भाजप तात्कालिक राजकीय फायद्यासाठी धर्माचे खरे आचरण देखील आज विसरला आहे. ईश्वर अल्ला मिळून या पक्षाला सन्मती...
Read moreमोदींना काश्मीरला केशराचे उत्पादन वाढवायचे आहे, ते त्यांच्या जडणघडणीला अनुकूल आहे. व्यापार रक्तातच असतो आणि तो देशासाठी योग्य आहेच. पण,...
Read moreमहाराष्ट्राने दावोसमध्ये गुंतवणूक मिळवली हे महत्त्वाचे आहेच. पण, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठीचा केलेला करारही फार महत्वाचा...
Read moreकार्यसिद्धी झाल्यावर मूर्ती विसर्जित करण्याआधी त्या मूर्तीमध्ये जे प्राण असतात, जे देवपण असते, त्यासकट त्याचे विसर्जन करू नये असे धर्मशास्त्र...
Read moreमहागाईच्या मुद्द्यावरून सरकारे पडतात हा इतिहास आहे, पण मोदी सरकारला तशी भीती वाटत नाही. कारण देशात बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली,...
Read moreफडणवीस इतरांवर घराणेशाहीचा आरोप कसा करू शकतात? ते स्वतःच घराणेशाहीतून वर आले आहेत. घराण्याचा वारसा नसता तर ते निव्वळ स्वकर्तृत्वावर...
Read moreभारतातला विद्वेषांधळा, जातपातग्रस्त आणि मतिभ्रष्ट श्रीमंत आणि मध्यमवर्ग कोणत्याही जातधर्माच्या शोषितांच्या पाठिशी उभा राहणार नाही, याची खात्री भाजपाला आहे, म्हणूनच...
Read moreकेजरीवाल यांचा पक्ष लहान असल्याने त्यांची नेपथ्यरचना साधी आणि विकासाची स्क्रिप्ट पण साधी. त्यानी फुकट वीज, उपचार, प्रवास असे आटोक्यातले...
Read moreछत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली......
Read more