निवडणुकीच्या दरम्यान `गर्व से कहो हम हिंदू है' ललकार्याने हिंदूंनी एकगठ्ठा मते कधी जनसंघ-भाजपला मिळाली नाहीत. परंतु १९८७च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत...
Read moreपाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून इम्रान खान यांची झालेली गच्छंती भारतासाठी दिलासादायक ठरणारी आहे. पाकिस्तानी लष्करात रुंदावत चाललेल्या फुटीचे दर्शनही या प्रोजक्ट...
Read moreभारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना टीव्हीचा बूम समोर आला की नेमकं काय होतं ते त्यांच्या जवळच्या माणसांनाही कळत...
Read moreदेशावरील प्रत्येक संकटात महाराष्ट्र सर्वात आधी धावून जातो (फोटोशॉप करून अस्तित्त्वात नसलेल्या ठिकाणी धावून गेल्याचे फॉरवर्ड तयार करतात ते प्रसिद्धीजीवी...
Read moreकुठल्याही अडचणीच्या प्रश्नावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचे १९२पासूनचे एक विधान वारंवार सांगितले जाते... `संघ काहीही करणार नाही, स्वयंसेवक सर्व काही...
Read moreभूतकाळातील दुःखद घटनांचे अवजड ओझे घेऊन भविष्याची चढाई होत नसते. पण अशा घटनांतून सवंग भावनिक राजकारण करणे, ध्रुवीकरण करणे आणि...
Read moreमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्यावर पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून तत्कालीन विरोधी...
Read moreआम आदमी पक्षाने एकाच वेळी श्रीमंत आणि गरीब या दोन्ही वर्गांना जोडले आहे व ती जोडणी हे भारतीय राजकारणातले एक...
Read moreमोदींनी गरिबांना मोफत धान्य देणे, गॅस देणे, घर तिथे संडास आदी योजना राबवणे याशिवाय राम मंदिर उभारणे या बाबी भाजपसाठी...
Read moreपाच राज्यांचे निकाल लागले... आता पुढे काय? भारताचे भावी राजकारण कसे असेल? या निकालांपासून धडा घेऊन विरोधी पक्षांना भावी रणनीती...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.