पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी कोरोनाची लस घेतली. त्यानंतर त्यांचे लस घेतानाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर...
Read moreकेंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध मत मांडणे, सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज नोंदविले. यासंबंधीची जम्मू-कश्मीरचे माजी...
Read moreऑक्टोबरला वीज पुरवठय़ावर सायबर करून वीज खंडित करून मुंबईकरांना अंधारात ठेवण्यास परदेशी सायबर हल्लाच जबाबदार असल्याचे निवेदन आज ऊर्जामंत्री नितीन...
Read moreशाळा हे मुलांचे दुसरे घर आहे. गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर शैक्षणिक करार करून त्यांच्या शिक्षण...
Read moreमुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाचे काम आणि महामार्गावरील खड्डय़ांच्या प्रश्नांवरून उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असून केंद्र सरकार नेमके करतेय तरी काय, असा सवाल करत हायकोर्टाने याप्रकरणी केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाब विचारला. एवढेच नव्हे तर शुक्रवारी राज्य सरकार तसेच संबंधित प्राधिकरणाला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले. कोकणात जाण्यासाठी सोयिस्कर ठरणाऱया मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून या कामाला 2010 साली सुरुवात करण्यात आली आहे. महामार्ग...
Read moreराज्यपाल ही कुणी व्यक्ती नव्हे तर ती व्यवस्था असते आणि त्याचा मान राखला जाणे अपेक्षित असते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिनंदनाचा...
Read moreआर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांना 3 मार्चपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे....
Read moreसोशल मीडियात वादग्रस्त विधाने केल्यामुळे कायद्याच्या कचाटय़ात सापडलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींनी सर्वोच्च...
Read moreबेस्ट उपक्रमाच्या डेपोच्या जागा विकसित करण्याकरिता सहा विकासक होते. त्यांच्याकडून 533 कोटी रुपये येणे होते, परंतु त्यांच्याकडून 529 कोटी रुपये जमा करण्यात आले. या विकासकांकडे 160 कोटी रुपयांची थकबाकी आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत आज दिली. बेस्ट उपक्रमाची विकासकांकडे असलेल्या थकबाकीबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या विषयावरील चर्चेत ऍड. आशीष शेलार,...
Read more‘शेतातून घरापर्यंत’ भाज्या, फळे आणि अन्नपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या किसान कनेक्टने महाराष्ट्राचा पहिला ऑनलाईन आंबा महोत्सव आयोजित केला आहे. हापूस, बेबी...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.