भारतीय राजकारणातील सर्वशक्तिमान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षे परिधान केलेला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा मुकुट सोडून २६ मे २०१४ रोजी भारताच्या पंतप्रधानपदाचा...
Read moreअभिमन्यूला चक्रव्यूहात शिरायचा मार्ग माहित होता, परंतु बाहेर पडायचा मार्ग ठाऊक नव्हता. तशीच अवस्था मामु एकनाथ शिंदे यांची आजमितीस झाली...
Read moreमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाशवी बहुमत मिळाले असतानाही महायुतीचे सरकार १३ दिवसांनी, ५ डिसेंबर रोजी संपन्न झाले. मुख्यमंत्री आणि दोन...
Read moreभारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात किंवा कोणत्याही राज्यात येवो त्या निकालांकडे संशयाने पाहिले जाते. निवडणुकीत 'बदमाशी' झाली आहे अशा चर्चांना...
Read moreदेशातील प्रश्नांचे निराकरण व्हावे, सामान्यांचे प्रश्न सुटावेत, जनहिताचे कायदे व्हावेत, सरकार लोकाभिमुख असल्याचे दिसावे, सरकारने विरोधकांनाही विश्वासात घेऊन सहमतीने देशाचा...
Read moreप्रचंड आढेवेढे, नाराजीनाट्य, आजारी पडणे, बरे होणे, गावी जाणे, परत येणे, परत आजारी पडणे, मग वर्षावर मीटिंग घेणे, शेवटपर्यंत सस्पेन्स...
Read moreमहाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेच्या निवडणुका प्रचंड प्रमाणात वादग्रस्त ठरल्या. भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला सुद्धा अपेक्षित नव्हते असे निकाल लागले. २८८पैकी...
Read moreमहाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. मात्र, प्रचंड बहुमतानंतरही एकनाथ शिंदे ते देवेंद्र...
Read moreकोणत्याही कारणाने का असेना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेरीस त्यांच्या हिंदूऐक्याच्या तर्कसंगत आणि तात्विक धोरणाच्या विरोधात जाऊन जातनिहाय जनगणनेला अनुकूलता दर्शवलेली...
Read moreकेंद्र सरकारच्या नव्या नीतिश/नायडू डिपेंडंट अलायन्स (एनडीए) राजवटीने एक निर्णय घेतला आहे. ५८ वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जाण्यावर सरकारी...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.