कारण राजकारण

शांतता, निवडणूक आयोग झोपला आहे…

देशाच्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे, पण या निवडणुकीतली आचारसंहिता नावाची गोष्ट नेमकी कुठे हरवली आहे? प्रचार करताना काही मूलभूत गोष्टींची...

Read more

मतदानात आळस कराल, तर देशाला खड्ड्यात न्याल!

अठराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीतील पहिल्या फेरीचे मतदान १९ एप्रिलला पार पडले. उन्हाचा प्रचंड तडाखा आणि मतदारांचा निरुत्साह यामुळे मतदानाची टक्केवारी बरीच...

Read more

मटण, मासे मोदींना इतके ‘प्रिय’ का?

२०१४मध्ये पंतप्रधान बनण्याआधी नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या मांसनिर्यात धोरणावर टीका करत होते. त्यामुळे पिंक रिव्होल्यूशनची भीती वाटतेय असं त्यावेळी मोदी...

Read more

सपशेल फेल गॅरंटी, आता खाणार आपटी!

मोदींच्या नेतृत्त्वातला भारत देश हा एका अतिश्रीमंत किंवा सुखवस्तू वर्गाचे आणखी भले करण्यासाठी मजूरवर्गाचे शोषण करतो आहे. असलं शोषण करून...

Read more

मविआचेच पारडे जड

‘मोदी की गॅरंटी’, ‘विकसित भारत’ अशा घोषणांनी जनतेला गाजर दाखवून तिसर्‍या वेळी सत्तेत येऊ पाहणार्‍या ‘रालोआ’च्या प्रयत्नांना ‘इंडिया’ आघाडीमुळे आणि...

Read more

लोकांपर्यंत पोहोचेल का काँग्रेस की गॅरंटी?

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा नुकताच सादर केला. खरंतर निवडणुकीच्या उत्सवात जाहीरनामा हा मतदारांसाठी सर्वात महत्वाचा आणि गांभीर्यानं घ्यावा...

Read more

ले लो भाई… क्लीन चिट ले लोऽऽऽ

गोष्ट जुलै २०१२ची आहे. ज्यावेळी देशात यूपीएचं सरकार होतं त्यावेळी एअर इंडियामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केला होता. आवश्यकतेपेक्षा...

Read more

दोनशेची मारामार, कसे जाल चारशे पार?

मार्मिकने गेल्या आठवड्यात या सदरात ‘भाजप चारशे पार नव्हे तर तडीपार होणार’ अशी ग्वाही दिल्यानंतर अनेकांना ती अतिशयोक्ती वाटली होती....

Read more
Page 3 of 13 1 2 3 4 13

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.