‘तानाजी’मधला धैर्य घोलप टीव्ही मालिकेत
अभिनेता धैर्य घोलप याने गेल्याच वर्षी ‘तानाजी’ या सिनेमातून पदार्पण केले होते. सिनेमाचा खलनायक उदयभान सिंह (सैफ अली खान) याच्या ...
अभिनेता धैर्य घोलप याने गेल्याच वर्षी ‘तानाजी’ या सिनेमातून पदार्पण केले होते. सिनेमाचा खलनायक उदयभान सिंह (सैफ अली खान) याच्या ...
वेगवेगळ्या मालिकांतून चमकलेले यशोमन आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर हे दोन कलाकार प्रथमच एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘नको रुसवा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी कोरोनाची लस घेतली. त्यानंतर त्यांचे लस घेतानाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर ...
केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध मत मांडणे, सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज नोंदविले. यासंबंधीची जम्मू-कश्मीरचे माजी ...
ऑक्टोबरला वीज पुरवठय़ावर सायबर करून वीज खंडित करून मुंबईकरांना अंधारात ठेवण्यास परदेशी सायबर हल्लाच जबाबदार असल्याचे निवेदन आज ऊर्जामंत्री नितीन ...
शाळा हे मुलांचे दुसरे घर आहे. गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर शैक्षणिक करार करून त्यांच्या शिक्षण ...
मुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाचे काम आणि महामार्गावरील खड्डय़ांच्या प्रश्नांवरून उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असून केंद्र सरकार नेमके करतेय तरी काय, असा सवाल करत हायकोर्टाने याप्रकरणी केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाब विचारला. एवढेच नव्हे तर शुक्रवारी राज्य सरकार तसेच संबंधित प्राधिकरणाला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले. कोकणात जाण्यासाठी सोयिस्कर ठरणाऱया मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून या कामाला 2010 साली सुरुवात करण्यात आली आहे. महामार्ग ...
सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील एक आवडती जोडी आहे. ते क्युट कपलही आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये ते ...
राज्यपाल ही कुणी व्यक्ती नव्हे तर ती व्यवस्था असते आणि त्याचा मान राखला जाणे अपेक्षित असते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिनंदनाचा ...
आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांना 3 मार्चपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ...