Year: 2020

शेतकऱ्यांचे उपोषण संपले; आंदोलनाचा निर्धार कायम, सिंघु सीमेवर आता माता-भगिनीही आंदोलन करणार

शेतकऱ्यांचे उपोषण संपले; आंदोलनाचा निर्धार कायम, सिंघु सीमेवर आता माता-भगिनीही आंदोलन करणार

देशाचे पोट भरणाऱया अन्नदाता शेतकऱयांवरच सोमवारी उपाशी राहण्याची वेळ आली. राजधानी दिल्लीच्या सिंघु सीमेवर हजारो शेतकऱयांनी एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण ...

अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीचे मोठे नुकसान! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांची श्रद्धांजली

अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीचे मोठे नुकसान! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांची श्रद्धांजली

काँग्रेसचे दिवगंत नेते अहमद पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसचा चाणक्य गेला. अहमद पटेल यांनी काँग्रेसकडे पदाची अपेक्षा न करता वाहून घेतले ...

प्राचीन मंदिराच्या नूतनीकरणादरम्यान सापडले सोने…वाचा पुढे काय झाले…

प्राचीन मंदिराच्या नूतनीकरणादरम्यान सापडले सोने…वाचा पुढे काय झाले…

कर्नाटकातील कांचीपूरम भागात एका प्राचीन मंदिराच्या नूतनीकरणादरम्यान शनिवारी 500 ग्रॅम सोने सापडले. त्या सोन्याच्या ताब्यावरून गावात चांगलेच नाट्य रंगले आहे. ...

मुख्यमंत्र्याच्या वर्षा शासकीय निवासस्थानाचे पाणी बिल थकीत नाही, मुंबई महापालिकेचा अहवाल

मुख्यमंत्र्याच्या वर्षा शासकीय निवासस्थानाचे पाणी बिल थकीत नाही, मुंबई महापालिकेचा अहवाल

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या ...

निरागस बळी

निरागस बळी

मामाचा सुगावा लागल्यावर पोलिसांनी बंगलोर पोलिसांना तशी माहिती कळवली. मामाला कुठला संशय आला की काय कुणास ठाऊक, पण मोबाईलच्या लोकेशनच्या ...

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

मुंबईकरांसाठी मुंबई ही मायमाऊली आहे... मुंबईकरांचं तिच्याशी भावनिक नातं आहे... मुंबईबाहेरच्या काही लबाडांसाठी मात्र ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ...

मार्गशीर्ष अमावस्येचे महत्त्व

मार्गशीर्ष अमावस्येचे महत्त्व

आज १४ डिसेंबर. मार्गशीर्ष अमावस्या. या महिन्याच्या अमावस्येला अगहन अमवस्या असेही म्हटले जाते. अनेक प्रकारे ही अमावस्या महत्त्वाची मानली गेली ...

अर्णब गोस्वामी आणि कंगनाच्या सगळय़ा विचारांशी आम्ही सहमत नाही, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

अर्णब गोस्वामी आणि कंगनाच्या सगळय़ा विचारांशी आम्ही सहमत नाही, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

राज्यातील कोरोनाचे बळी, वाढीव वीज बील, मेट्रो कार शेड, मराठा आरक्षण , दोन दिवसांचा अधिवेशनाचा काळ अशा विविध मुद्यांवर महाविकास ...

…मग देशात घोषित आणीबाणी आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

…मग देशात घोषित आणीबाणी आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

दिल्लीत न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणाऱया शेतकऱयाला, अन्नदात्याला जर देशद्रोही ठरवत असाल तर असा तुघलकी कारभार हा देश कदापि सहन करणार ...

Page 13 of 40 1 12 13 14 40