प्रबोधनमध्ये प्रकाशित झालेला हा लेख आपण मागील अंकापासून पाहतो आहोत. आपल्या इतिहासात फारशी जागा नसलेला हा विषय प्रबोधनकारांनी तत्कालीन संदर्भांत...
Read moreब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाने महाराष्ट्रातलं विशेषतः पुण्यातलं वातावरण तापलं होतं. जेधे-जवळकर या तरण्याबांड नेतृत्वाने बहुजन चळवळीला एक नवा तजेला दिला होता. त्यात...
Read moreप्रबोधनकार पुण्यात स्थिरावले तो काळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा होता. छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर या वादाने परस्परद्वेषाची परिसीमा...
Read moreकोणतंही पूर्वनियोजन नसताना प्रबोधनकार सातार्याहून पुण्यात धडकले. पुण्यातल्या ब्राह्मणी कारस्थानी टोळक्यांसाठी तो मोठा धक्का होता. कारण त्याच काळात पुण्यात ब्राह्मणेतर...
Read moreप्रबोधन सातार्यातून पुण्यात आलं, ते मोठी स्वप्नं डोक्यात घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसामान्यांना तरुणांना हिंमत देण्याचा वारसा पुढे नेण्याची योजना...
Read moreपाक्षिक प्रबोधनच्या १६ जूनच्या अंकात प्रबोधनाची जीवनक्रान्ति या अग्रलेखात सातार्यातून पुण्यात झालेल्या स्थलांतरामागचं वैचारिक वादळ शब्दांमधून व्यक्त झालंय. अचानक सातार्यातलं...
Read moreसध्या देशभर निवडणुकांचा माहोल आहे. पण देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्यानंतर पहिल्याच दशकात कशी परिस्थिती होती, हे प्रबोधनकारांच्या एका आठवणीतून...
Read moreकाहीही झालं तरी या निवडणुकीत तुम्हाला पराभूत करणारच, अशी धमकी कर्मवीर भाऊराव पाटलांनी धनजीशेठ कूपरना भर चौकात दिली. ती प्रतिज्ञा...
Read moreप्रबोधनकारांनी सातारा सोडण्याची कहाणी हा त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. पण फक्त तेवढंच नाही. ती त्यांच्या निस्पृह त्यागाचीही कहाणी...
Read moreप्रबोधनकार म्हणजे निस्पृहपणा आणि स्वाभिमानाचं मूर्तिमंत प्रतीक. चोरीचा बिनबुडाचा आरोप तोही थेट नाहीच, तरीही प्रबोधनकारांनी कूपरशेठच्या छापखान्याचा सोन्याचा पिंजरा सोडून...
Read more