प्रबोधनकारांनी १९२३ची कॉन्सिल निवडणूक जवळून बघितली. त्याचं वर्णन त्यांनी करून ठेवलंय. ते वाचल्यावर आजही निवडणुकांमध्ये फार फरक पडलेला नाही, हे...
Read moreइतरांच्या नादी न लागता अस्पृश्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारायला हवं, अशी मांडणी प्रबोधनकारांनी त्या काळात केली. त्यातून त्यांचं द्रष्टेपण...
Read moreसातार्यातल्या निवडणुकीतल्या जातिवादी प्रचाराला प्रबोधनकारांनी विरोध केला नसला तरच नवल. पण ज्यांच्यावर टीका करायचे त्या सगळ्यांसोबतच ते जातिभेदाच्या विरोधातली लढाई...
Read moreसातार्यात कॉन्सिलच्या निवडणुकांचा गदारोळ सुरू झाला. प्रबोधनकारांचा पाडळीतला छापखाना त्याचं एक केंद्रच झालं होतं. त्यामुळे त्यांना ध्येयनिष्ठ पुढार्यांचं सत्तेसाठी होत...
Read moreऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रबोधनकार सातार्यात आले. निवडणुकीमुळे छापखान्याला कामही मिळालं. पण त्यांचा वेळ मुंबईतल्या प्लेग आणि गिरणी संपामुळे सातार्यात येणार्या...
Read moreमुंबई इलाख्याच्या लेजिस्लेटिव कौन्सिलची पहिली निवडणूक १९२३ साली झाली. ती राज्य आणि देश स्तरावरचीही देशातली पहिलीच निवडणूक. या निवडणुकीमुळेच प्रबोधनकार...
Read moreआज आपण आपल्या आसपासचं समाजकारण आणि राजकारण अत्यंत गढूळ झालेलं बघतोय. ते वातावरण नीट करून महाराष्ट्र पुन्हा एकदा सुदृढ उभा...
Read moreमहाराष्ट्रातल्या बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाणारे कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधनकारांना गुरू मानत. कर्मवीरांशी असणारा ऋणानुबंध हा प्रबोधनकारांच्या चरित्रातला एक...
Read more`प्रबोधन’चा अधिक विस्तार करण्यासाठी प्रबोधनकारांनी दादरहून सातार्याला जायचं ठरवलं. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हा निर्णय तडकाफडकी अर्ध्या तासात घेतला, तरी त्यांच्यासाठी...
Read moreऑक्टोबर १९२२ ते १९२३ हे `प्रबोधन` पाक्षिकाचं दुसरं वर्ष प्रबोधनकारांसाठी स्थैर्याचं वर्षं होतं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भयंकर संघर्ष सुरू झालेला...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.