महाराष्ट्रात अनेक पक्ष आहेत, राजकीय विचारधारा आहेत. प्रत्येकाचे अनुयायी आहेत. पण, सळसळत्या रक्ताची तरुणाई ज्यांच्याकडे आकर्षित झाली, असे दोन प्रमुख...
Read moreकेंद्रात सत्ता मिळाली की लोकशाहीच्या सगळ्या स्तंभांनी आपले अंकित व्हावे, कारण आपल्यामागे जनमत आहे, अशी उन्मत्त धारणा लोकशाहीचे सुमार आकलन...
Read moreकाँग्रेस हा बाळासाहेबांच्या 'प्रेमा'चा विषय. देशात, राज्यात सत्ता काँग्रेसच्या हातात होती. त्या पक्षाची अनेक धोरणं सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एकांगी होत आहेत,...
Read moreनासाचा एक ३६ वर्षांपूर्वी अवकाशात सोडलेला कृत्रिम उपग्रह पृथ्वीवर कोसळणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर जुन्या पिढीतल्या मंडळींना स्कायलॅबची आठवण आली...
Read moreमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री पातळीवर चर्चांचे गुर्हाळ चालू आहे... पलीकडे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण वाट पाहात...
Read moreव्यंगचित्रकाराच्या नजरेतून स्वत: व्यंगचित्रकार पाहायला मिळणे, हा एक दुर्मीळ अनुभव असतो. तो बाळासाहेबांच्या काही मोजक्या व्यंगचित्रांमधून घेता येतो. बाळासाहेब हे...
Read moreमहाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले आहे. एकेकाळी केंद्रात काँग्रेस सरकार, महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही काँग्रेस सरकार...
Read moreदिल्लीत सत्ता कोणाचीही असो- महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल या तीन राज्यांना दिल्लीश्वर नेहमी वचकून असतात. या तीन राज्यांमध्ये आपले होयबा...
Read moreहे व्यंगचित्र आहे १९७८ सालातले. म्हणजे ४४ वर्षांपूर्वीचे. मुंबईत मराठी माणसाला त्याच्या हक्काची प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्थापन झालेली शिवसेना अवघ्या...
Read moreहे चित्र अमर आहे... १९७७ सालातले हे चित्र आहे... ४५ वर्षांपूर्वीचे... पण, ते कधीही शिळे होऊ शकत नाही... प्रत्येक शिवसैनिकाच्या...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.