कारण राजकारण

‘पेपरफुटी पे चर्चा’ कधी करणार मोदी?

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी तिसर्‍यांदा शपथ घेतली, एनडीएचं सरकार स्थापन झालं आणि अवघ्या दहा दिवसांतच देशात शैक्षणिक आणीबाणी असल्याप्रमाणे स्थिती...

Read more

संघाचा आवाज वाढतोय का?

लोकसभा निकालानंतर नव्या सरकारचा शपथविधी झाला, जुन्याच मंत्र्यांनी पुन्हा त्याच खात्यांचा पदभार स्वीकारला. सरकार बदललं आहे की नाही अशी शंका...

Read more

NEET सुरू आहे तो फक्त शिक्षणाचा धंदा!

नीट परीक्षेतल्या गैरप्रकारांना वाचा फुटण्याच्या किंबहुना या वर्षीची ही परीक्षा होण्याच्याही आधी परिचयातल्या एका दंतवैद्याला एक फोन आला. तुमची मुलगी...

Read more

निवडणुकांचा हंगाम आणि ‘शब्दां’चे पीक!

राजकारणात विश्वास, दुश्मनी, वैर, नातेसंबंध आणि दिलेल्या शब्दाला जागणं असल्या गोष्टींना थारा नसते. ते महाराष्ट्राचं राजकारण असेल तर विचारायला सोय...

Read more

‘चारशे पार’ची उन्मत्त एक्स्प्रेस रुळांवरून कशी घसरली?

१९५२च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीला ७२ वर्षे लोटली असून तिथपासून २०२४च्या निवडणुकीपर्यंतचा आजवरचा भारतीय लोकशाहीचा प्रवास देदीप्यमान आहे. समाजवाद, साम्यवाद, हिंदुत्ववाद...

Read more

अब की बार, नय्या तरी होणार का पार?

निवडणुकीला सुरुवात होण्याआधीच अब की बार ४०० पारचा नारा देणं हे निवडणूक रणनीतीचा भाग असू शकतं. विरोधकांचं मनोबल खच्ची करण्यासाठी...

Read more

महाराष्ट्रात झटका देशभर फटका!

ध्यानीमनी नसताना यंदाची निवडणूक जनतेने स्वतःच्या प्रश्नांवर स्वतःच हातात घेतली. त्यामुळे भाजपाने जंग जंग पछाडून देखील निवडणूक त्यांना अनुकूल असा...

Read more
Page 7 of 19 1 6 7 8 19