पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरउर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये...
Read moreमकरसंक्रांतिनिमित्त राज्यभरात सर्वत्र पतंग उडवली जातात. त्या पार्श्वभूमीवर पतंग उडवा, पण वीजवाहिन्यांपासून दूर, असे आवाहन महावितरणने केले आहे. पतंगबाजीदरम्यान वीजवाहिन्यांवर...
Read moreअभ्युदयनगरच्या रेंगाळलेल्या पुनर्विकासाला आता रहिवासीच कंटाळले असून या मोठय़ा वसाहतीतील पाच इमारतींनी ‘स्वतंत्र’ पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात यासंदर्भात...
Read moreपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत महाघोटाळा झाला आहे. या योजनेतील 1364 कोटी रुपये हे 20 लाख 48 हजार बोगस लाभार्थ्यांच्या...
Read moreकोरोनामुळे यंदा सर्वच उत्सवांवर निर्बंध आले. यातून मुंबईत दरवर्षी निघणाऱया पांडुरंगाच्या पालखी सोहळय़ाचीदेखील सुटका झालेली नसून श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या...
Read moreकोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला. सरत्या वर्षांच्या अखेरीस या क्षेत्राला थोडाफार दिलासा मिळाला असला तरी...
Read moreजार्काता विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या श्रीविजया एअरलाइन्सचे बोईंग 737-500 हे बेपत्ता झालेले विमान जाकार्तानाजीक समुद्रात कोसळल्याचे वृत्त स्थानिक टीव्ही चॅनेलने दिले...
Read moreपाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये रविवारी पहाटे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत...
Read moreखचाखच भरलेल्या सिंदफणा मध्यम प्रकल्पातील पाणी शेतीसाठी सोडण्यात आले मात्र शेतीसाठी सोडलेले हे पाणी थेट शिरूरच्या बाजारपेठेमध्ये घुसले. भरदिवसा अचानक...
Read moreसर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक...
Read more