भाष्य

त्या जिभा गेल्या कुठे?

स्वातंत्र्यप्राप्तीपासून महाराष्ट्रात २०१९पर्यंत एकूण एकवीस व्यक्ती राज्यपालपद भूषवून गेल्या. डॉ. पी. सुब्रमण्यम, विजयालक्ष्मी पंडित, अलीयावर जंग, डॉ. शंकरदयाल शर्मा, पी....

Read more

तन-मनाची एकाकी घुसमट!

मराठी रंगभूमीवर महिलांचे प्रश्न मांडणारी अनेक नाटके आजवर आलीत. बदलत्या काळानुसार त्यात नवनवीन प्रश्नही डोकावू लागलेत. आणि ते स्वाभाविकच आहेत....

Read more

इक्विटी म्युच्युअल फंडांचे उपप्रकार व त्यांतील गुंतवणूक

इक्विटी म्युच्युअल फंड, डेट फंड, बॅलन्स्ड फंड व हायब्रीड फंड हे म्युच्युअल फंडाचे तीन प्रमुख प्रकार आहेत हे आपण बघितले....

Read more

शोध दादरचा…

मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना मला नेहमी एक गोष्ट खटकायची. मुंबईतला आजचा सर्वात महत्वाचा भाग असलेल्या ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही....

Read more

…आणि शिवसेनेची स्थापना झाली!

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे वर्णन आचार्य अत्रे यांनी `नवयुग'च्या मे १९६०च्या अंकात `भारताचे चौदावे रत्न'...

Read more

बाळासाहेबांचे फटकारे…

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिली वगैरे अपप्रचार भारतीय जनता पक्षाच्या आयटी...

Read more

अतिथी देवो भव

नोकरी-धंद्यासाठी शहरात आलेल्या पिढीची नाळ गावाशी जोडलेली असल्याने निवृत्तीनंतर मिळणार्‍या रकमेतून गावी घर बांधायचं ही एकेकाळी त्यांची इच्छा असायची. पण...

Read more

मुंबईकरांनो, गद्दारांपासून सावधान!

मुंबई वेगळी काढली जावी किंबहुना गुजरातमध्ये ती सामील केली नाही तरी ती महाराष्ट्रात जाऊ नये एवढ्यासाठी सोयीचे युक्तिवाद मांडणारे प्रा....

Read more
Page 55 of 73 1 54 55 56 73

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.