गर्जा महाराष्ट्र

नीतीमत्तेची ऐशी-तैशी!

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये १९५१ ते ५६ दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना बिहारमध्ये एक...

Read more

लोकव्यवहारात लोकभाषा हाच लोकाधिकार!

‘मराठीचे संवर्धन मंत्रालयापासून ते सर्वच क्षेत्रात होण्याची गरज आहे. मराठीच्या संवर्धनाचा व संरक्षणाचा हा प्रश्न आहे. मराठी संस्कृती व महाराष्ट्राच्या...

Read more

मराठी साहित्य संमेलनात उमटतील का हे पडसाद?

फेब्रुवारी २१ ते २३ दरम्यान राजधानीत दिल्ली येथे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. त्याआधी १९५४ साली...

Read more

रणशिंग फुंकले आहे!

गेल्या वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवून देशात...

Read more

आमचा पंचाक्षरी मंत्र!

बाळ ठाकरे या पंचाक्षरी मंत्राने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्तानला पाच दशके व्यापून टाकले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे...

Read more

परळीची बदनामी थांबवा!

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह नऊजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...

Read more

मराठीजनांचे, हिंदूंचे तीर्थस्थळ शक्तिस्थळ!

‘मी कपाटातला माणूस नाही, तर रस्त्यावरचा माणूस आहे, तेव्हा आत्मचरित्र वगैरे लिहिणार नाही,’ असे एका मुलाखतीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

Read more

महाराष्ट्रात सरकार आहे?

२० नोव्हेंबर, २०२४ रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. २३०पेक्षा जास्त जागा जिंकून महाराष्ट्रात...

Read more

का बनायचंय पालकमंत्री?

सरकार स्थापन होऊन जवळ जवळ दीड महिन्यानंतर राज्यातील खातेवाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांत रस्सीखेच सुरू...

Read more
Page 3 of 23 1 2 3 4 23