कथन करताना ते शिवकालात घेऊन जात. जणू या गावचेच नाहीत, असे वाटे. शिवाजी महाराजांचा एखादा सरदार आपल्याला त्या वास्तू दाखवतोय,...
Read moreसाहित्य क्षेत्रातल्या अनेक व्यक्ती त्यांचे मित्र होत्या. कवी ग्रेस, गायक पोहनकर, श्रीनिवास खळे, बाबासाहेब पुरंदरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, रतन...
Read moreजोशींची मुलांची चित्रे, मुखपृष्ठे, चित्रे छान असत. मुखपृष्ठांची त्यांची वेगळी आकर्षक शैली होती. संपादकांना त्यांची एक विक्षिप्त अट असे. ते...
Read moreनंतर माझा खिडक्यांचा वारू बेफाम सुटला. नंतर पुण्यातून आणखी एक राजा शिंदे यांचा 'आवाज' सुरू झाला. नंतर सोलापूर, औरंगाबाद, नागपूर...
Read moreत्यांची दोन रुपे होती. आल्या गेल्याचे प्रेमळ वडीलधारे, तर दुसरे लेखक, कवी, नाटककार, कादंबरीकार. तेथे लिखाणातील पात्रांशिवाय इतर कुणालाही प्रवेश...
Read moreअनेक वर्षांच्या कालप्रवाहात होत्याचं नव्हतं झालं. पंचवटीची शान असलेला भाजीबाजार बारा वर्षांनी येणार्या सिंहस्थाच्या नावाखाली उद्ध्वस्त केला. गरीब दुबळ्या विक्रेत्यांना...
Read moreतात्यासाहेब, पुलंसारखे मित्र, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, नटनट्या यांच्याबरोबर ते रमत, गप्पा रंगत, नाट्यप्रवेशांचे वाचन, चर्चा होई. त्यांचे नाट्यवाचन अत्यंत प्रभावी...
Read moreकार्यक्रम एकदाचा संपला आणि त्या सुंदर ललनानी माझ्याभोवती गराडा घातला आणि ‘सोनारजी, तुम्ही सुंदर बोलता, काय सुंदर चित्रं काढता, एवढ्या...
Read moreभावेकाका आमच्याकडे यायला लागले, त्यावेळी सगळ्या लढाया जिंकून झाल्या होत्या. चाळीस पंचेचाळीस पुस्तके, त्यात नाटक, सिनेमा, ललित, कथासंग्रह, वैचारिक लेख-...
Read moreछोट्यामोठ्या अपंगत्वामुळे चारचौघांत वावरणे, बोलणे तसे ओशाळवाणे वाटते. तरीही आग्रहाखातर आरके बोलायला उठले. दोनचार शब्द बोलले असतील नसतील तोच आवेगाने...
Read more