शुगर कोटेड गोळी
अंदाजे एकोणीसशे पन्नास सालाच्या आसपास भारताला स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरची सावरासावर चालू होती. अनेक प्रश्न होते. गरिबी, लोकसंख्या वाढ... विचारवंतांची मोठी फळी...
अंदाजे एकोणीसशे पन्नास सालाच्या आसपास भारताला स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरची सावरासावर चालू होती. अनेक प्रश्न होते. गरिबी, लोकसंख्या वाढ... विचारवंतांची मोठी फळी...
दिल्लीत सत्ता कोणाचीही असो- महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल या तीन राज्यांना दिल्लीश्वर नेहमी वचकून असतात. या तीन राज्यांमध्ये आपले होयबा...
टेन्शन कुणाला नसतं? सगळ्यांनाच असतं. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे'च्या चालीवर ज्याला टेन्शन नाही असा जगी कोण आहे असं...
शिवसैनिक मशालींचा उजेड पाहून डोळे त्यांनी झाकले चटके बसताच पार्श्वभागी रणांगणातून भागले दाही दिशांना घुमला आता शिवसेनेचा बुलंद नारा महाआघाडीची...
मराठी माणूस तसा भटक्या म्हणायला हव्या. कारण तो जग फिरण्यात अव्वल झाला आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी वाढते तेव्हा...
मुंबईतील इंडियन मर्चन्ट्स चेंबरमध्ये झालेल्या मुंबई स्वतंत्र प्रांत असावी अशी मागणी रेटणार्या समितीच्या बैठकीत काही वकील आणि प्राध्यापकांनी विद्वत्तापूर्ण वाटतील...
□ भारतीय जनता पक्षाने अंधेरीची निवडणूक लढवली असती, तर ऋतुजा लटके यांचा पराभव निश्चित होता : आशिष शेलार. ■ ‘नोटा’च्या...
'आयुष्यावर बोलू काही..' या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमात संदीप खरे सादर करीत असलेली एक कविता मला अतिशय आवडायची. 'मी मोर्चा नेला...
एखादा पूल कोसळणे ही बाब एक तांत्रिक त्रुटीने झालेला अपघात असू शकतो. जगभरात पूल कोसळण्याच्या बर्याच घटना आजवर घडलेल्या आहेत....
शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. त्यापूर्वीच्या महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीकडे पाहिले तर काय दिसते? १९५५...