वात्रटायन
नीतेश राणे तीन दिवस टाकले आत माझ्याच जाळ्यात मीच फसलो आत भरपूर आहे आराम म्याँव म्याँव आवाज काढत बसतो ...
नीतेश राणे तीन दिवस टाकले आत माझ्याच जाळ्यात मीच फसलो आत भरपूर आहे आराम म्याँव म्याँव आवाज काढत बसतो ...
ऑ? सारंग डोळे फडफडून बघायला लागला. समोर मोकळी बाग त्याला वाकुल्या दाखवत हसत होती. एक कारंजे सोडले, तर लपायला दुसरी ...
भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशकाळात खर्या अर्थाने वसलेले मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी बनले आणि या शहरात गर्दीचा भस्मासुर ...
संज्या छाया हे एक आशयसंपन्न नाटक घेऊन लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ही मराठी रंगभूमीवरची यशस्वी जोडी पुन्हा ...
५२-५३ सालापासून ते थेट ८०च्या दशकापर्यंत हिंदी, मराठीच नाही तर गुजराथी, पंजाबी, बंगाली, आसामी, उडिया, उर्दू, भोजपुरी, छत्तीसगढी, कानडी, गुरुमुखी ...
निवृत्तीच्या वयातली विधवा आई आणि घटस्फोट झालेली तरुणाईच्या उंबरठ्यावरली मुलगी. या दोघीजणींचं 'लिव्ह इन रिलेशनशिप'चं नातं. एकाच घरात चौघाजणांना एकत्र ...
पक्षांतर्गत कलह असला तरी ज्या पक्षाचे सरकार असेल तो पक्ष पाच वर्षे इथे टिकतो. पाच वर्षानंतर सत्तापरिवर्तन होते. हाच नियम ...
अरे पूर्वी बजेट ऐकतो की साहित्य संमेलनातले भाषण ऐकतो असे वाटत रहायचे. अरे काय ती शेरोशायरी, हशा-टाळ्या. बजेट सेशन आहे ...
एखाद्या थोर व्यक्तीच्या निधनानंतर तिच्यावर मृत्युलेख लिहिणे हे मोठे कौशल्याचे काम मानले जाते. शब्दांच्या काही फटकार्यांतून त्या व्यक्तीच्या कारकीर्दीचे, गुणांचे ...
रमेशजींच्या काळात भालजी, राजाभाऊ परांजपे, सुलोचना दीदी यांच्यासारखे ज्येष्ठ कलावंत, दिग्दर्शक नवोदित कलावंतांना मार्गदर्शक म्हणून लाभले; त्यातून त्या काळातली एक ...