नेमेचि येतो मग पावसाळा, असं जे सृष्टीचं कौतुक सांगितलं जातं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर बेळगावात मराठीजनांचे आंदोलन नियमित होते, कर्नाटकाचे...
Read moreआणीबाणीनंतर आलेल्या जनता पक्षाच्या राजवटीच्या काळात बाळासाहेबांनी रेखाटलेली ही जत्रा जिवंत व्यक्तिरेखाटनाचा नमुना म्हणून तर जबरदस्त आहेच, त्याचबरोबर त्यांनी या...
Read moreलोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला, ते असंतोषाचे जनक बनले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली चाललेल्या स्वातंत्र्यलढ्याने टिळकांच्या मृत्यूनंतर २७...
Read moreशिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब अतिशय फटकळ, परखड. व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी कधी कोणाचा मुलाहिजा राखला नाही, त्यांच्या कुंचल्याचे फटकारे सगळ्यांनाच सहन करावे...
Read moreबाळासाहेबांच्या कुंचल्यातून आणीबाणीनंतरच्या जनता राजवटीच्या काळात उतरलेल्या या मुखपृष्ठचित्राला इंदिरा गांधी यांच्या गैरकृत्यांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शहा आयोगाच्या कार्यवाहीचा...
Read moreआणीबाणीमुळे स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून आज ढोंगी गळा काढणार्या भारतीय जनता पक्षाने गेली दहा वर्षे देशात अघोषित आणीबाणीच चालवली आहे....
Read moreबाळासाहेबांनी २८ मे १९७२ रोजी चितारलेल्या या मुखपृष्ठ चित्राची पार्श्वभूमी फारच वेगळी होती. तो काळ कामगार संघटनांच्या प्राबल्याचा होता. सगळ्या...
Read moreहे व्यंगचित्र आहे ५ एप्रिल १९८१ या सालातलं. इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लादली होती. त्याचा फटका त्यांना १९७७ला...
Read moreजंग जंग पछाडून सच्चा शिवसैनिक आणि मुंबईकर मतदार भक्कमपणे खर्या शिवसेनेच्या मागे उभे आहेत, हे पाहिल्यावर भारतीय जनता पक्ष आणि...
Read moreबाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेलं हे प्रत्ययकारी व्यंगचित्र आहे ११ मे १९७५ या तारखेचं. संदर्भ आहे तेव्हाच्या पोटनिवडणुकांचा. पण, आज जवळपास ५०...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.