देशात आता सामाजिक, सांस्कृतिक विरोधाची जागाही नष्ट करण्याचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून होतोय. याचं नाव जनसुरक्षा असं कितीही गोंडस असलं...
Read moreमहाराष्ट्रात महायुती सरकारचे पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही शासन आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले. पण हा हिंदी...
Read moreवरळीतल्या एनएससीआय डोममध्ये ५ जुलैला जे चित्र दिसलं ते आजच्या बहुसंख्य मराठी माणसांच्या मनातलं चित्र होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख...
Read moreहा वाद मराठी आणि हिंदीचा नव्हताच मुळी. भाषा सगळ्या सुंदरच असतात. पण त्या दोन भाषिक लोकांमध्ये एकमेकांबद्दल असुरक्षितता निर्माण व्हावी...
Read more‘मुंबई ही महाराष्ट्राची दुभती गाय आहे, तेव्हा ही मुंबई महाराष्ट्रात सामिल केली जाऊ नये’ असे कारस्थान अमराठी व्यापारी-व्यावसायिक मंडळी स्वातंत्र्यानंतर...
Read more२०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीबद्दल 'महाराष्ट्रातल्या निवडणुकीबद्दलच आजही आक्षेप का?' हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा विशेष लेख काल लोकसत्तामध्ये...
Read moreहिंदू धर्मीयांत मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ‘जात’ मनुष्याला चिकटलेली असते. एवढेच नाही तर मृत्यूनंतरही ‘जात’ गोचडीसारखी चिकटून राहते. निधनानंतरही ती...
Read moreमहाराष्ट्र सरकारचे तब्बल १४ हजार कोटी रुपयांचे कंत्राट सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानं रद्द करण्याची वेळ आली आहे. या कंत्राटातल्या इतक्या गोष्टी...
Read moreज्या राजकीय पक्षातील लोकांचा लोकसंपर्क अधिक असतो तो लोकसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी बनू शकतो. कारण स्थानिक स्वराज्य संस्था...
Read moreमहायुतीतील दोन नेत्यांत, दोन मंत्र्यांत वादविवाद हे आता नित्याचेच होऊन बसले आहे. ‘मी ज्ञानी, तू अज्ञानी, तू कनिष्ठ, मी श्रेष्ठ’...
Read more