गर्जा महाराष्ट्र

आता लढाई निवडणुकांची!

ज्या राजकीय पक्षातील लोकांचा लोकसंपर्क अधिक असतो तो लोकसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी बनू शकतो. कारण स्थानिक स्वराज्य संस्था...

Read more

महायुतीत कुणाचा जोर, कोण शिरजोर?

महायुतीतील दोन नेत्यांत, दोन मंत्र्यांत वादविवाद हे आता नित्याचेच होऊन बसले आहे. ‘मी ज्ञानी, तू अज्ञानी, तू कनिष्ठ, मी श्रेष्ठ’...

Read more

महाराष्ट्रदिनाचा वज्रसंकल्प!

मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती होऊन आज ६५ वर्षे झाली. तरी महाराष्ट्राचा दिल्लीश्वरांशी असेलला संघर्ष अजून संपलेला नाही. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा...

Read more

भाजपाची कोटी-कोटीची उड्डाणे!

भाजपाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला केव्हाही विचारले की, किती? त्याचे उत्तर असते ‘कोटी’. क्षणाचीही ‘खोटी’ न करता ‘कोटी’ हे त्यांच्या मुखातून बाहेर...

Read more

‘फुले’ आणि काटे!

ट्रेलरमध्ये दिसलेल्या केवळ काही दृश्यांवरही या तथाकथित ब्राम्हण महासंघाला आक्षेप आहे. सावित्राबाईंवर शेणगोळा फेकणारा टाकणारा बटू का दाखवला, शेंडी आणि...

Read more

भगवतीचे खासगीकरण कोणाच्या हितासाठी?

देशात ९०च्या दशकाच्या सुरुवातीस जागतीकीकरण व खासगीकरणाचे वारे वाहू लागले होते. तेव्हा काँग्रेसच्या या खासगीकरणाच्या धोरणाला भारतीय जनता पक्षाने लोकसभा...

Read more

शंभर दिवसांतच नाकी नऊ आले!

महाराष्ट्रात भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महायुती सरकार स्थापन होऊन शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Read more

कबर, दंगल आणि भोंदुत्व!

‘महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे म्हणूनच धार्मिक वाद विकोपाला जातो असा आरोप विरोधकच करतात असे नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने देखील अशा...

Read more

गृहखात्याच्या अपयशाची भरपाई कशी करणार?

पोलिसांच्या प्रतिष्ठेची काळजी गृहमंत्र्यांनी केलीच पाहिजे, पण ज्यांच्या रक्षणासाठी पोलिसांची नेमणूक आहे, त्यांच्या प्रतिष्ठेचं, सुरक्षेचं काय? ती मूळ जबाबदारी आहे...

Read more

अभिजात मराठी भाषेवर `भय्यां’चा हल्ला!

ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...

Read more
Page 1 of 23 1 2 23