१९५२च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीला ७२ वर्षे लोटली असून तिथपासून २०२४च्या निवडणुकीपर्यंतचा आजवरचा भारतीय लोकशाहीचा प्रवास देदीप्यमान आहे. समाजवाद, साम्यवाद, हिंदुत्ववाद...
Read moreनिवडणुकीला सुरुवात होण्याआधीच अब की बार ४०० पारचा नारा देणं हे निवडणूक रणनीतीचा भाग असू शकतं. विरोधकांचं मनोबल खच्ची करण्यासाठी...
Read moreध्यानीमनी नसताना यंदाची निवडणूक जनतेने स्वतःच्या प्रश्नांवर स्वतःच हातात घेतली. त्यामुळे भाजपाने जंग जंग पछाडून देखील निवडणूक त्यांना अनुकूल असा...
Read moreनिवडणुकीत झालेल्या एकंदर मतदानात किमान मते न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत असते. तरी प्रत्येक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची...
Read moreअभूतपूर्व... अतर्क्य... आश्चर्यजनक! नेमक्या कुठल्या शब्दांनी या घटनेचं वर्णन करावं कळत नाही. पण जे गेल्या दशकभरात घडलेलं नव्हतं ते अचानक...
Read moreगेल्या दहा वर्षात नेमका देशाचा कसा विकास केला हे न सांगता भाजपने आपल्या जाहीरनाम्यात २०४७ पर्यंत ‘भारताला विकसित देश’ म्हणून...
Read moreकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यावेळी अमेठीतून लढणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर शुक्रवारी, ३ मे रोजी मिळालं. त्यांना रायबरेलीमधून उमेदवारी...
Read moreकर्नाटकातील हासन जिल्ह्यातील होळेनरसीपूर मतदारसंघ हा १९६२पासून दोन अपवाद वगळून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र रेवण्णा यांना...
Read moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी मोठा गाजावाजा करीत अयोध्येतील रामजन्मभूमी येथे राममंदिरात तिरुपतीच्या बालाजीसारख्या दिसणार्या रामल्लाच्या मूर्तीची...
Read moreमहाराष्ट्रात ४५ पार आणि देशात ४०० पार हा नारा भाजपा आपल्या प्रत्येक सभेत, पत्रकार परिषद आणि बैठकांमध्ये देत आहे. देशात...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.