कारण राजकारण

‘चारशे पार’ची उन्मत्त एक्स्प्रेस रुळांवरून कशी घसरली?

१९५२च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीला ७२ वर्षे लोटली असून तिथपासून २०२४च्या निवडणुकीपर्यंतचा आजवरचा भारतीय लोकशाहीचा प्रवास देदीप्यमान आहे. समाजवाद, साम्यवाद, हिंदुत्ववाद...

Read more

अब की बार, नय्या तरी होणार का पार?

निवडणुकीला सुरुवात होण्याआधीच अब की बार ४०० पारचा नारा देणं हे निवडणूक रणनीतीचा भाग असू शकतं. विरोधकांचं मनोबल खच्ची करण्यासाठी...

Read more

महाराष्ट्रात झटका देशभर फटका!

ध्यानीमनी नसताना यंदाची निवडणूक जनतेने स्वतःच्या प्रश्नांवर स्वतःच हातात घेतली. त्यामुळे भाजपाने जंग जंग पछाडून देखील निवडणूक त्यांना अनुकूल असा...

Read more

वाढत्या अपक्ष उमेदवारांचे गौडबंगाल काय?

निवडणुकीत झालेल्या एकंदर मतदानात किमान मते न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत असते. तरी प्रत्येक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची...

Read more

अंबानी अदानींचा टेम्पो रस्त्यावर का आला?

अभूतपूर्व... अतर्क्य... आश्चर्यजनक! नेमक्या कुठल्या शब्दांनी या घटनेचं वर्णन करावं कळत नाही. पण जे गेल्या दशकभरात घडलेलं नव्हतं ते अचानक...

Read more

‘संकल्प पत्र’ नव्हे, जुमलाबाज पत्र!

गेल्या दहा वर्षात नेमका देशाचा कसा विकास केला हे न सांगता भाजपने आपल्या जाहीरनाम्यात २०४७ पर्यंत ‘भारताला विकसित देश’ म्हणून...

Read more

भाजपवालों, डरो मत, भागो भी मत!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यावेळी अमेठीतून लढणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर शुक्रवारी, ३ मे रोजी मिळालं. त्यांना रायबरेलीमधून उमेदवारी...

Read more

नारीसन्मानाच्या मुखवट्याआड चेहरा भेसूर विकृतीचा!

कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील होळेनरसीपूर मतदारसंघ हा १९६२पासून दोन अपवाद वगळून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र रेवण्णा यांना...

Read more

भाजपला कशाला हवी ‘रामलल्ला’ची गॅरंटी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी मोठा गाजावाजा करीत अयोध्येतील रामजन्मभूमी येथे राममंदिरात तिरुपतीच्या बालाजीसारख्या दिसणार्‍या रामल्लाच्या मूर्तीची...

Read more
Page 1 of 12 1 2 12

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.