मर्मभेद

झुरळ आणि वाळवी!

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अत्यंत निर्भीडपणे नुकताच भारतीय युवकांना आरसा दाखवला आणि ते क्षुद्र कीटकांच्या पातळीवर आले आहेत, हे खडसावून सांगितलं...

Read more

लोकां सांगे ब्रह्मज्ञान…

विधानसभांच्या निवडणुकांचा केंद्र सरकारने फुगवलेला उल्हास संपला की इंधनटंचाईचा आणि महागाईचा फाल्गुन मास सुरू होणार याची देशातल्या शहाण्यासुर्त्या लोकांना खात्री...

Read more

देश ‘लोकशाही’मुक्ततेच्या दिशेने…

पश्मिच बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा आता खाली बसतो आहे. सरकार स्थापनेच्या हालचाली...

Read more

पाहुणे हे का असंख्य पोसते मराठी?

१ मे हा महाराष्ट्र दिन. केंद्र सरकारशी मोठा संघर्ष करून, शंभराहून अधिक हुतात्म्यांचे बलिदान देऊन मराठीजनांनी महाराष्ट्र मिळवला, तो हा...

Read more

लोकशाहीला पडलेल्या घेरावाचे काय?

सर्वोच्च न्यायालयाला कधी सात्त्विक संताप आला की मग तडातड ठिणग्या उडतात, ताशेरे ओढले जातात... मध्यंतरी न्यायव्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराबद्दल शालेय अभ्यासक्रमात धडा...

Read more
Page 1 of 12 1 2 12