तिथीप्रमाणे २ जूनला व तारखेप्रमाणे ६ जूनला शिवरायांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. शिवरायांच्या रोमांचकारी आठवणी...
Read moreसोशल मीडियाचे फायदे जास्त आहेत का तोटे अधिक हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असला तरी सोशल मीडिया वापरून देशात अंतर्गत...
Read moreअयोध्यातील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त झाली. या घटनेने सारा देश हादरला. देशाच्या अनेक भागात हिंदू-मुस्लीम दंगली उसळल्या....
Read moreमी एकूण चार पुस्तकांचे संकलन केले. त्यापैकी १) ‘ज्युदो - एक खेळ’, २) ‘शरीरसौष्ठव’, ३) ‘महाराष्ट्र गीत गाथा’ या तीन...
Read moreविधानसभेच्या १९९० सालच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा युती होती, ती १९९२ साली राहिली नाही. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप...
Read moreशिवसेनेच्या रौप्य महोत्सवाचे वर्ष १९९१. १९ जून १९६६ रोजी स्थापन झालेल्या शिवसेनेला २५ वर्षे पूर्ण झाली. साहाजिकच शिवसैनिकांमध्ये उत्सवाचे आणि...
Read more‘फेब्रुवारी १९८९च्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना हा जातीय पक्ष आहे असे आम्ही मानीत नाही, उलट आगामी...
Read more‘मार्मिक’ साप्ताहिकाचा पहिला अंक १३ ऑगस्ट १९६० रोजी निघाला. त्यानंतर ‘मार्मिक’ने सतत मराठी माणसांवरील होणार्या अन्यायाविरुद्ध लिखाण केले. मराठी माणसाचे...
Read moreइंग्रजांच्या ताब्यातून हिंदुस्थान १५ ऑगस्टला मुक्त झाला. परंतु हैद्राबाद संस्थानातील जनता पारतंत्र्यातच होती. इंग्रज हिंदुस्थानातून जाताच निझाम संस्थानाने आपले स्वातंत्र्य...
Read moreहिंदुत्वाच्या मुद्द्यावर १९८७ साली लढवलेली विलेपार्ले पोटनिवडणूक शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू यांनी जिंकली. या मुद्द्यावर निवडणुका लढवून जिंकता येतात हे...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.