गर्जा महाराष्ट्र

अभिजात मराठी भाषेवर `भय्यां’चा हल्ला!

ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...

Read more

महाराष्ट्राची लढाई अजून संपली नाही!

‘ही लढाई पक्षीय किंवा राजकीय लढाई नाही. ही लढाई मातृभाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची, महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्त्वाची लढाई आहे. तशी सामाजिक...

Read more

तामीळींसारखा भाषाभिमान महाराष्ट्र कधी दाखवणार?

इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना १९६४-६६ दरम्यान देशात त्रिभाषा सूत्र ठरविण्यासाठी कोठारी कमिशन बसविण्यात आले. नंतर कोठारी कमिशनच्या अहवालानुसार १९६८...

Read more

नीतीमत्तेची ऐशी-तैशी!

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये १९५१ ते ५६ दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना बिहारमध्ये एक...

Read more

लोकव्यवहारात लोकभाषा हाच लोकाधिकार!

‘मराठीचे संवर्धन मंत्रालयापासून ते सर्वच क्षेत्रात होण्याची गरज आहे. मराठीच्या संवर्धनाचा व संरक्षणाचा हा प्रश्न आहे. मराठी संस्कृती व महाराष्ट्राच्या...

Read more

मराठी साहित्य संमेलनात उमटतील का हे पडसाद?

फेब्रुवारी २१ ते २३ दरम्यान राजधानीत दिल्ली येथे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. त्याआधी १९५४ साली...

Read more

रणशिंग फुंकले आहे!

गेल्या वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवून देशात...

Read more

आमचा पंचाक्षरी मंत्र!

बाळ ठाकरे या पंचाक्षरी मंत्राने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्तानला पाच दशके व्यापून टाकले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे...

Read more

परळीची बदनामी थांबवा!

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह नऊजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...

Read more
Page 2 of 23 1 2 3 23