कारण राजकारण

टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

उथळ, बेजबाबदार वर्तन हा भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा स्थायीभाव होऊन बसलेला आहे. देशांतर्गत अनेक महत्वाच्या प्रसंगात याचे दर्शन घडलेच आहे. पण...

Read more

पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

देशात अतिरेकी हल्ला झाल्यानंतर नेहमीच राजकारण बाजूला ठेवून सगळे पक्ष एकत्रित येणं अपेक्षित असतं. देश एकजुटीने उभा आहे हे चित्र...

Read more

जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

मोदी सरकार फुकाचे मास्टर स्ट्रोक मारण्यात वस्ताद आहे... कसलाही निरर्थक लॉलीपॉप दाखवला तरी देशातील लोक खूष होऊन टणाटणा उड्या मारतात,...

Read more

आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

उरी, पुलवामा आणि आता पहलगाम... या तिन्ही घटनांमध्ये सर्वात गंभीर प्रश्न सुरक्षा व्यवस्थेतला आहे. पुलवामाच्या वेळीही दहशतवादी इतक्या मोठ्या संख्येनं...

Read more

(ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

सुविख्यात महाकवी सुधाकर गायधनी यांची कविता अशी आहे ... 'या वस्तीतल्या लोकांचे हात चंद्रापर्यंत पोचले असते तर त्यांनी चंद्रच भाकरीसारखा...

Read more

हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एका जीआरमुळे कोलाहल उठला. पहिलीपासून आता मराठी, इंग्रजीपाठोपाठ हिंदीही सक्तीची भाषा केली जाणार आहे, असं...

Read more

रामशास्त्री बाणा दिसेल का?

गेल्या साडेपाच वर्षांमध्ये जवळपास तीन वर्षे सात महिने इतका दीर्घकाळ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे मराठी होते. महाराष्ट्रासाठी ही अभिनंदनाची बाब...

Read more

जन (अ)सुरक्षा कायदा!

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एनएसए), १९८० आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए), १९६७ हे भारतातील सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी...

Read more

अर्थव्यवस्थेचा त्रिफळा; वक्फचा धुरळा!

प्रत्यक्षात या सगळ्याबद्दलची वस्तुस्थिती जशी एकतर्फी दाखवली जाते तशी नाहीय. मुळात एखादा ठराव आणूनही वक्फ बोर्डाच्या रचनेत या सुधारणा सरकारला...

Read more

अभिव्यक्ती का गळा अब कैसा चेपेंगा, भाय?

एक साधा विनोद सहन म्हणून झाला नाही म्हणून अख्खं महाराष्ट्र सरकार स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या पाठीमागे हात धुवून लागलेलं...

Read more
Page 2 of 19 1 2 3 19