बाळासाहेबांचे फटकारे…
मुक्त पत्रकारिता कोणत्याही देशात लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असते. त्यामुळेच ती लोकशाहीच्या नावाखाली सरंजामशाही किंवा धर्मांध हुकूमशाही चालवू इच्छिणार्या सत्ताधार्यांना नकोशी...
मुक्त पत्रकारिता कोणत्याही देशात लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असते. त्यामुळेच ती लोकशाहीच्या नावाखाली सरंजामशाही किंवा धर्मांध हुकूमशाही चालवू इच्छिणार्या सत्ताधार्यांना नकोशी...
प्रो कबड्डी लीगचे प्रशिक्षक नेमले, उत्कंठा ताणणारी लिलाव प्रक्रियाही पार पडली. यात वर्चस्व उत्तरेच्याच राज्यांचं दिसून आलं. महाराष्ट्राचे कबड्डीपटू पुणेरी...
वेडवरा जेलमधली रम्य सकाळ. आतल्या कॉमन किचनमधून मटणाचा वास सुटलेला. जेलमध्ये आज विशेष लगबग चालुय. स्नानसंध्या उरकून सर्व कैदी मंडळी...
आजच्या सोशल मिडियाच्या युगात एक नवा ट्रेंड झपाट्याने पसरताना दिसतोय, प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त विधानं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं आणि...
हिंदू धर्मीयांत मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ‘जात’ मनुष्याला चिकटलेली असते. एवढेच नाही तर मृत्यूनंतरही ‘जात’ गोचडीसारखी चिकटून राहते. निधनानंतरही ती...
प्रत्येक भारतीयाने चिंता करावी असा हा काळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचे पितळ उघडे पडले आहे. त्यांच्या हाती देश सुरक्षित...
महाराष्ट्र सरकारचे तब्बल १४ हजार कोटी रुपयांचे कंत्राट सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानं रद्द करण्याची वेळ आली आहे. या कंत्राटातल्या इतक्या गोष्टी...
□ मोदी स्वत:च्या पत्नीला सिंदूर का देत नाहीत?- भाजपच्या ‘ऑपरेशन बंगाल’वरून ममता बॅनर्जी भडकल्या. ■ ममतादीदींनी पंतप्रधान पदाचा आदर राखावा,...
'आडात नसले की पोहर्यात कुठून येणार' अशी एक म्हण आहे. एखादा चमकोगिरी करणारा विद्यार्थी परीक्षेत भोपळा मिळवतो तेव्हा त्या अपयशाची...
‘शुद्ध बुद्ध काया... तुकोबाराया’ हे माझ्या या सदराचे नाव (लोगो) वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. काहीजणांच्या 'भावना' वगैरे दुखावल्या गेल्या....