चला, दु:खमुक्त होऊया!
समर्थांनी म्हटलं आहे की जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे... याचा अर्थ काय, तर समर्थांना म्हणायचं...
समर्थांनी म्हटलं आहे की जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे... याचा अर्थ काय, तर समर्थांना म्हणायचं...
बाळासाहेबांनी रेखाटलेलं हे मुखपृष्ठ आहे आणीबाणीनंतरच्या काळातलं... पंडित नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी जणू वारसा हक्काने पंतप्रधानपद मिळवले...
सलग दुसर्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा सहभागाचा मार्ग खंडित झाला आहे. हे तसे नियमानुसारच घडले असले तरी त्याकडे...
कालपरवाच भारताने चांद्रयान चंद्रावर पाठविले. एसटी उशिरा आली किंवा रेल्वे लेट झाली तर आपली अस्वस्थता शिगेला पोहोचते. इथे जगभरातील पैसेवाले...
बांबूचं भविष्य डोळे दिपवून टाकतं, पण या कामगिरीचं यश अवलंबून आहे ते योग्य प्रजातीच्या निरोगी बांबू कलमांवर. आणि हे मिलिंद...
□ मणिपूरमध्ये क्रूरतेचा कळस; पंतप्रधान मोदींनी २ महिन्यांनी मौन सोडले ■ तेही ३६ सेकंदांसाठी. त्यातही इतर राज्यांना अकारण ओढले आणि...
मणिपूरमध्ये एका हिंस्त्र जमावाने दोन स्त्रियांची विवस्त्र करून, रश्शीने हात बांधून धिंड काढली आणि सामुदायिक बलात्कार केला तो प्रकार देशाच्या...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी आहे... त्यानिमित्त विशेष...
शिवसेनेचे राज्यप्रमुख व संपर्कप्रमुखांचे देशव्यापी संमेलन २००१ साली दादरच्या वीर सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आले होते. देशातील विविध राज्यांतील शिवसेनेच्या...
या लेखाच्या शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘कुठेच अशी दुर्घटना घडायला नको’ असेच असायला हवे. तसेच असणार प्रत्येकाच्या मनात. पण, आपल्या...