लोकां सांगे ब्रह्मज्ञान…
विधानसभांच्या निवडणुकांचा केंद्र सरकारने फुगवलेला उल्हास संपला की इंधनटंचाईचा आणि महागाईचा फाल्गुन मास सुरू होणार याची देशातल्या शहाण्यासुर्त्या लोकांना खात्री...
विधानसभांच्या निवडणुकांचा केंद्र सरकारने फुगवलेला उल्हास संपला की इंधनटंचाईचा आणि महागाईचा फाल्गुन मास सुरू होणार याची देशातल्या शहाण्यासुर्त्या लोकांना खात्री...
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये धक्कादायक आणि अपेक्षित निकाल होता पश्चिम बंगालचा. तिथली निवडणूक चोरण्यासाठी खुद्द पोलिस प्रमुखाच्याच नेतृत्त्वाखाली अशी काही...
नुकतेच दिल्ली येथे महिला शासकीय अधिकार्यांचे साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनानिमित्त आयोजकांनी प्रकाशित केलेल्या ‘सौदामिनी’ या स्मरणिकेतील एका...
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांमध्ये सध्या मिळून सरासरी ३७.७०...
१५ जानेवारी २०२६ रोजी होणार्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र सज्ज होत असताना राज्यभर ठाकरे ब्रँडचीच चर्चा अधिक होताना दिसत आहे....
मराठीत विडंबनकाव्याची पताका रोवणार्या ‘झेंडूची फुले’ या आचार्य प्र. के. अत्रे यांच्या कवितासंग्रहाचे हे शतक महोत्सवी वर्ष लेखक, संपादक, कवी,...
आम्ही नव्यानेच पंजाब राज्यातील लुधियाना शहरात बदली होऊन गेलो होतो. एक छोटा बंगला भाड्याने घेतला होता. खाली घरमालक आणि वरती...
इंग्लंडविरुद्धची अँडरसन-तेंडुलकर मालिका भारताने २-२ अशी बरोबरीत सोडवली. भारताच्या यशात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे महत्त्व अधोरेखित होते. बुमरा-शमीच्या वर्चस्वगाथेमुळे झाकोळलेला...
अनेक राज्यांचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक हे लोकसभा आणि राज्यसभेचेही माजी सदस्य होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा उदारपणाही...
स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली मुंबई आणि महाराष्ट्राची दारे सर्व अन्यप्रांतीयांसाठी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणून खुली करण्यात...